Headlines

Kalsarpa Dosh : वास्तू, कालसर्प दोष दूर करायचाय? घरातली लहानशी गोष्ट करेल असंख्य फायदे

[ad_1] Kalsarpa Dosh and Camphor Remedy : तुम्ही बऱ्याचदा म्हटलं असेल, कधीही कोणत्याही वास्तूमध्ये नकारात्मक बोलू नका, इच्छू नका. कारण, वास्तू कायम तथास्तू म्हणत असते. हिंदू धर्मात या साऱ्याला अनन्यसाधारण महत्त्वा आणि मान्यता आहे. प्रत्येक लहानसहान गोष्ट हिंदू धर्मात बरीच महत्त्वाची असल्याचं सांगण्यात येतं. इवलीशी कापराची वडीसुद्धा अतीव महत्त्वाची.  कापूर सहसा धार्मिक कार्य, मंगल कार्य…

Read More

Astrology Tips: वाटेत पडलेल्या ‘या’ गोष्टी चुकूनही ओलांडू नका, चित्रविचित्र घटनांनी व्हाल हैराण

[ad_1] Astrology Tips: सध्याच्या दिवसांमध्ये प्रत्येकजण इतक्या घाईत असतो, की त्याला अरे बाबा जरा सावकाश… असा सल्लाही द्यायला भीती वाटते. घड्याळाच्या काट्यावर जगत असलेले तुम्हीआम्ही या साऱ्यामध्ये नकळतच काही गोष्टींना विसरुन जातो. पण, जेव्हा या गोष्टी लक्षात येतात तेव्हा मात्र पश्चातापाचीही वेळ आपल्याकडे नसते. वाटेनं दररोज चालत असतानाही असंच काहीसं होतं.  आपण ज्यावेळी घरातून एखाद्या…

Read More

Jyotish Tips : Christmas निमित्त तुम्ही ‘या’ गोष्टी दान किंवा Gift देणार असाल, तर थांबा, नाहीतर व्हाल कंगाल

[ad_1] Jyotish Tips : आज ख्रिसमस (Christmas 2022) …त्यामुळे आज अनेक जण गिफ्टची देवाणघेवाण करतं. शिवाय अवघ्ये काही दिवसावर न्यू इयर (happy New Year 2023) आहे. तर नवीन वर्षात अनेक जण दानधर्म करतात. जर तुम्ही कोणाला गिफ्ट (Christmas Gift) देण्याचा विचार करत आहात किंवा दानधर्म (donate) करण्याचा विचार करत असाल तर आधी ही बातमी वाचा….

Read More

Jyotish Tips : वैवाहित जीवन रोमँटिक करायचं? मग कबुतरला खाऊ घाला ‘ही’ खास गोष्ट

[ad_1] Jyotish Tips for Pigeon : भारतीय लोक मेहनतीसोबत नशिबालाही खूप महत्त्व देतात. त्यामुळे ज्योतिष शास्त्र (Astrology), वास्तूशास्त्र (vastu tips) आणि देवधर्म करून भारतीय लोक आपले नशिब देण्याचा प्रयत्न करतात. आर्थिक संकट (financial crisis), नवरा बायकोमधील वाद (husband and wife), वैवाहिक जीवनातील रोमान्स (Romance) गायब होणं, विवाहबाह्य संबंध (Extramarital affair) अशा अनेक समस्यांवर ज्योतिषशास्त्रात अनेक…

Read More

वदनि कवळ घेता…! तुम्ही जेवताना ही चूक तर करत नाही ना, जाणून घ्या 5 धार्मिक नियम

[ad_1] मुंबई : प्रत्येक माणसाला जगण्यासाठी काही मुलभूत गरजा असतात. त्यात सगळ्यात जास्त महत्त्वाचं म्हणजे अन्न. आपण कशा प्रकारे गोष्टी केल्या पाहिजेत? कसं जीवन जगायला हवं याचे काही नियम आणि परंपरा सनातन धर्मात सांगण्यात आल्या आहेत. शतके उलटली तरी कोटींच्या संख्येनं लोक आजही नियम आणि परंपरा पाळत आहेत. याचे कारण एवढा काळ लोटूनही हे नियम…

Read More