Headlines

कोश्यारीचं विधान आणि नड्डांच्या ‘शिवसेना संपत आलेला पक्ष’वरुन उद्धव ठाकरेंनी भाजपाला केलं लक्ष्य; म्हणाले, “मराठी माणसाला चिरडून…” | Uddhav Thackeray Says governor bhagat singh koshyari and jp nadda comment show bjp want to divide people scsg 91

[ad_1] मुंबई-ठाण्यातून गुजराती आणि राजस्थानी लोकांना बाहेर काढल्यास मुंबई देशाची आर्थिक राजधानी राहणार नाही आणि मुंबई-महाराष्ट्राकडे पैसाच उरणार नाही, असे वादग्रस्त विधान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केल्याने राज्यभर त्याचे तीव्र पडसाद उमटले. हे प्रकरण ताजं असतानाच आज भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी प्रादेशिक पक्षांसंदर्भात केलेल्या विधानाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजपाला लक्ष्य…

Read More