टीम इंडियावर पराभवाचं संकट, एका मॅचमध्ये व्हिलन बनला हा खेळाडू

[ad_1] मुंबई : बर्मिंघम इथे टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड पाचवा कसोटी सामना खेळवला जात आहे. या सामन्यात टीम इंडियावर अचानक इंग्लंड भारी पडली. आता टीम इंडियाच्या हातून सामना जातो की काय अशी एक भीतीही मनात निर्माण झाली आहे. दुसऱ्या डावात 3 विकेट गमावून इंग्लंडने 259 धावा केल्या. इंग्लंडला विजयासाठी 119 धावांची गरज आहे.  बेन स्टोक्स,…

Read More

आऊट झाल्यानंतर विराट कोहलीनं देवाला विचारला जाब? पाहा व्हिडीओ

[ad_1] मुंबई : विराट कोहली आयपीएलच नाही तर टीम इंडियातही वारंवार खराब फॉर्ममध्ये खेळताना दिसत आहे. कोहलीचा खराब फॉर्म पाहता त्याला ब्रेक द्यावा अशी अनेक दिग्गज लोकांनी मागणी केली. पंजाब विरुद्ध झालेल्या सामन्यात पुन्हा एकदा तो फ्लॉप ठरला.  पंजाब विरुद्धच्या सामन्यात पुन्हा एकदा कोहलीची खराब कामगिरी पाहायला मिळाली. त्याच्या या कामगिरीनं चाहत्यांची मोठी निराशा झाली….

Read More

पंजाब कुठे कमी पडलं? 6 व्या पराभवानंतर कॅप्टन मयंक अग्रवालनं सांगितली मोठी गोष्ट

[ad_1] मुंबई : आयपीएलच्या पंधराव्या हंगामात पंजाब विरुद्ध राजस्थान सामना झाला. या सामन्यात पंजाबला 6 विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला. कर्णधार मयंक अग्रवालने टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला होता. टीमने 20 ओव्हरमध्ये 189 धावा केल्या.  पंजाबचे बॉलर्स थोडे कमी पडले. ज्यामुळे राजस्थानला पंजाबवर विजय मिळवणं अधिक सोपं झालं. कर्णधार मयंक अग्रवालने पराभवाचं कारण सांगितलं आहे. …

Read More