Headlines

T20 World Cup पूर्वी टीम इंडियाच टेन्शन वाढलं, आता ‘हा’ खेळाडू जखमी

[ad_1] तिरुवनंतपुरम : दक्षिण आफ्रिकेविरूद्ध  (Ind vs SA t20i) तीन सामन्यांच्या टी20 मालिकेला आजपासून सुरूवात झाली आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाने आपला संघ जाहीर केला. हा संघ जाहीर होताच टीम इंडियाचं (Team India) टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचा स्टार खेळाडू जखमी झाला आहे. त्यामुळे टी20 वर्ल्डकप पूर्वी टीम इंडियासाठी ही…

Read More

IND vs AUS 2nd T20I : दुसऱ्या टी20 सामन्यासंदर्भात मोठी अपडेट आली समोर

[ad_1] नागपूर : टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियातील (IND vs AUS) तीन टी20 मालिकेतील दुसरा टी20 सामना आज शुक्रवारी नागपुरात खेळवला जात आहे. या सामन्याआधीच पाऊस पडल्याने टॉस पुढे ढकलला होता. 6.30 चा टॉस 7 वाजता होणार असल्याची माहीती देण्यात आली होती.मात्र आता या सामन्या संदर्भातली मोठी अपडेट समोर आली आहे.  दुसऱ्या टी20 सामन्याचा टॉस 6.30…

Read More

IND vs AUS, 2nd T20 : नागपूरच्या होमग्राउंडमध्ये टीम इंडियाच्या खेळाडूला डच्चू मिळणार?

[ad_1] नागपूर : टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील (IND vs AUS, 2nd T20) दुसऱ्या टी 20 सामन्याचं  आयोजन हे नागपूरमधील (Nagpur) विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियममध्ये ( Vidarbha Cricket Association Stadium) करण्यात आलं आहे. ऑस्ट्रेलियाने या 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. टीम इंडियाला पहिल्या सामन्यात 200 पेक्षा अधिक धावा करुनही पराभवाचा सामना करावा…

Read More

IND vs AUS 2nd T20I : टीम इंडियासाठी ‘करो या मरो’चा सामना, ‘या’ खेळाडूंना मिळणार संधी

[ad_1] नागपूर : टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियातील (IND vs AUS) तीन टी20 मालिकेतील दुसरा टी20 सामना आज शुक्रवारी नागपुरात रंगणार आहे. या सामन्यात रोहित शर्माच्या (Rohit sharma) नेतृत्वाखाली टीम इंडिया विजयाच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे. सध्या मालिकेत ऑस्ट्रेलिया 0-1 ने आघाडी घेतली आहे. त्यामुळे टीम इंडिया (Team India) देखील विजय मिळवून आघाडी घेण्याच्या प्रयत्नात असणार…

Read More

T20 World Cup: सिलेक्टर्सच्या त्या 3 निर्णयांमुळे Rohit Sharma चं टेन्शन वाढलं

[ad_1] मुंबई: आशिया कपची (Asia Cup 2022) सांगता झाल्यानंतर आता क्रिकेटप्रेमी आता 16 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या T20 World Cup च्या प्रतिक्षेत आहेत.  आगामी T20 World Cup साठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. निवड समितीने भारतीय संघाची घोषणा करताना 3 मोठे निर्णय घेतले. त्यामुळे सिलेक्टर्सवर सोशल मीडियावर टीका होताना दिसत आहे. 1. रवि बिश्नोईच्या जागी…

Read More

IND vs PAK : भारताच्या पराभवानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीच्या फोटोवर भडकले नेटकरी, संजना गणेशनने दिलं चोख प्रत्युत्तर

[ad_1] आशिया चषक-2022 च्या (asia cup 2022) सुपर-4 फेरीत रविवारी भारतीय संघाला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानने (ind vs pak) 5 गडी राखून पराभूत केले. गोलंदाजीमुळे भारताला पराभवाला सामोरं जावं लागल्याची चर्चा सध्या सुरु आहे. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (jasprit bumrah) या स्पर्धेतून बाहेर पडला आहे. दुखापतीमुळे तो संघासोबत दुबईला जाऊ शकला नाही. दरम्यान, त्यांची पत्नी…

Read More

Asia Cup मधून जसप्रीत बुमराह बाहेर, अनुभवी खेळाडूला डावलून ‘या’ बॉलर्सना संधी

[ad_1] मुंबई : आशिया कपआधी टीम इंडियासाठी वाईट बातमी आहे. जसप्रीम बुमराह दुखापतीमुळे टीम इंडियातून बाहेर झाला आहे. बुमराहच्या जागी टीम इंडियात नवख्या खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. आशिया कपसाठी टीम इंडियात अनुभवी फलंदाज आहेत. पण बॉ़लर्समध्ये केवळ भुवनेश्वर कुमारकडे दाणगा अनुभव आहे. अर्शदीप आणि रवि बिश्नोई आणि आवेश खानकडे म्हणावा तेवढा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील अनुभव…

Read More

Asia Cup 2022 : टीम इंडियात 2 खेळाडूंचं कमबॅक, तर त्याच तोडीचे दोघे बाहेर

[ad_1] मुंबई : आशिया कपसाठी (Asia cup)  बीसीसीआयने (BCCI) भारतीय संघ (team india) जाहीर केला आहे. या संघात काही अनुभवी तर काही युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. तर काही अनुभवी खेळाडूंचा संघातून बाहेर आहेत. हे खेळाडू संघातून का आऊट झालेत याचे कारण जाणून घेऊयात.  आशिया कप (Asia Cup) 27 ऑगस्टपासून सुरु होणार आहे.  या…

Read More

Team India ला Asia Cup आधी मोठा इटका, हा बॉलर’ Out?

[ad_1] मुंबई : वेस्ट इंडिज विरूद्ध टी20 मालिका (Team India) टीम इंडियाने 4-1 ने खिशात घातलीय. या मालिकेनंतर क्रिकेट चाहत्यांचे लक्ष आशिया कपकडे लागले आहे. या आशिया कप (Asia Cup) आधी टीम इंडियाला (Team India) मोठा धक्का बसला आहे.  इंग्लंड (England) आणि वेस्ट इंडिज (West Indies) विरूद्ध दौऱ्यात टीम इंडियाने (Team India) युवा खेळाडूला संधी…

Read More

IND vs ENG | सामन्याआधी बुमराह टीममधून आऊट! कारण आलं समोर

[ad_1] मुंबई : इंग्लंड विरुद्ध तिसरा वन डे सामना आज खेळवला जात आहे. हा शेवटचा आणि निर्णयाक सामना आहे. 3 वन डे सामन्याच्या सीरिजमध्ये दोन्ही टीम 1-1 ने बरोबरी केली आहे. त्यामुळे आता टीम इंडियाला हा सामना जिंकणं गरजेचं आहे तरंच सीरिज जिंकू शकणार आहे. पण त्याआधीच टीम इंडियाला मोठा धक्का बसला.  तिसरा सामना सुरू…

Read More