यंदाच्या हंगामात युवा खेळाडूंनी लावले ‘चार चाँद’, तुम्हाला आवडणारा खेळाडू कोणता?

मुंबई: आयपीएलमध्ये युवा खेळाडूंची यावेळी चलती आहे. कोट्यवधी रुपयांचे खेळाडू जेवढे चांगले खेळले नाहीत तेवढे जीव ओतून खेळले. याचं फळ म्हणून या खेळाडूंना टीम इंडियामध्ये संधी मिळू शकतेच. याबाबत सध्या विचारही सुरू आहे. पण तुम्हाला यंदाच्या हंगामात कोणता युवा खेळाडू आवडला. उमरान मलिककाश्मीरचा युवा फास्ट बॉलर उमराननं आताच 5 वर्षांपूर्वीचा आयपीएलमधील जसप्रीत बुमराहचा रेकॉर्ड मोडला….

Read More

CSK विरुद्ध सामन्यात मुंबईच्या युवा खेळाडूने का जोडले हात?

मुंबई : आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 59 वा सामना चेन्नई विरुद्ध मुंबई खेळवण्यात आला होता. या सामन्यात मुंबईने विजय मिळवत चेन्नईला मोठा धक्का दिला. चेन्नईही मुंबई पाठोपाठ प्लेऑफच्या रेसमधून बाहेर झाली आहे. या सामन्यात मुंबईचा खेळाडू हात जोडून उभा असल्याचं दिसलं. सोशल मीडियावर त्याचा फोटो खूप व्हायरल होत आहे. मुंबईच्या खेळाडूने नक्की हात कोणाला जोडले. मैदानात…

Read More

IPL 2022: दिल्लीच्या धडाकेबाज फलंदाजाला मोठी शिक्षा, पाहा नेमकं काय घडलं

मुंबई : आयपीएलमध्ये लखनऊ विरुद्ध दिल्ली सामना खेळवण्यात आला. या सामन्यात दिल्लीची कामगिरी अत्यंत वाईट होती. अटीतटीच्या सामन्यात दिल्लीला केवळ 6 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. दिल्ली टीमला आधी पराभवाचा आणि नंतर आणखी एक मोठा धक्का बसला. आयपीएलच्या नियमांचं उल्लंघन केल्या प्रकरणी स्फोटक फलंदाजावर कारवाई करण्यात आली. दिल्लीचा फलंदाज पृथ्वी शॉवर ही कारवाई करण्यात आली आहे….

Read More

IPL Orange Cap: हार्दिक पांड्याकडून के एल राहुलला मोठा धक्का

मुंबई : आयपीएलच्या पंधराव्या हंगामात 23 एप्रिल रोजी डबल हेडर सामने खेळवण्यात आले. गुजरातने कोलकाता टीमला पराभूत केलं. दुसऱ्या सामन्यात हैदराबादने बंगळुरूचा पराभव केला. ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅपच्या शर्यतीमध्ये या सामन्यानंतर मोठा बदल झाला आहे. गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्याने दमदार कामगिरी केली आणि ऑरेंज कॅपच्या शर्यतीत आपल्या नावाची नोद केलीय. पांड्याने के एल राहुलला…

Read More

IPL 2022 : रिषभ पंतने जिंकला टॉस, मुंबई इंडियन्सची पहिली बॅटिंग

मुंबई : आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील मुंबई विरुद्ध दिल्ली सामना सुरू आहे. मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर हा सामना होत आहे. दिल्ली संघाने टॉस जिंकाला असून पहिल्यांदा क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. रोहित शर्मा मुंबई संघाचा रेकॉर्ड यंदा मोडणार का हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. टॉसच्या वेळी रिषभ पंत हसत होता. रोहित शर्माकडे पाहून त्याने टॉस जिंकल्याचा हसून आनंद…

Read More

IPL मध्ये जर बिहारची टीम असती तर नाव काय असतं?

मुंबई : आयपीएलच्या पंधराव्या हंगामाला आजपासून सुरुवात झाली आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर चेन्नई विरुद्ध कोलकाता आज पहिला सामना होणार आहे. या सामन्याआधी सोशल मीडियावर एक भलतीच चर्चा रंगली आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये गुजरात आणि लखनऊ अशा दोन संघाचा समावेश करण्यात आला आहे. सोशल मीडियावर आता बिहारची टीम आयपीएलमध्ये उतरली तर त्याचं नाव काय असेल यावर चर्चा…

Read More

IPL सुरू होण्याआधीच मोठा धक्का! 22 दिग्गज खेळाडू बाहेर

मुंबई : आयपीएलच्या 15 व्या हंगामाला सुरुवात होत आहे. या हंगामाचा पहिला सामना चेन्नई विरुद्ध कोलकाता होत आहे. आज संध्याकाळी 7.30 वाजता वानखेडे स्टेडियमवर सामना रंगणार आहे. आयपीएल सुरू होण्याआधी मोठी धक्कादायक बातमी आहे. 8 संघांचं मोठं नुकसान झालं आहे. आयपीएल सुरू होण्याआधी एक दोन नाही तर तब्बल 22 दिग्गज खेळाडूंनी माघार घेतली आहे. या…

Read More

IPL 2022 च्या 15 व्या हंगामाला आजपासून सुरुवात, कोण जिंकणार पहिला सामना?

मुंबई : अखेर चाहत्यांची प्रतिक्षा संपली आहे. आजपासून आयपीएलच्या पंधराव्या हंगामाला सुरुवात होणार आहे. चेन्नई विरुद्ध कोलकाता पंधराव्या हंगामातील पहिला सामना होणार आहे. आज संध्याकाळी 7 वाजता टॉस होणार आहे. तर 7.30 वाजता सामन्याला सुरुवात होईल. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर चेन्नई विरुद्ध कोलकाता सामना होणार आहे. चेन्नईचं कर्णधारपद रविंद्र जडेजाकडे असणार आहे. आयपीएल सुरु होण्यापूर्वी महेंद्रसिंह…

Read More