Headlines

RCB च्या कर्णधारपदी निवड होताच फॅफची प्रतिक्रिया, म्हणाला..अशी जिंकवणार ट्रॉफी”

[ad_1] मुंबई : आयपीएलच्या 15 व्या मोसमाला (IPL 2022) 26 मार्चपासून मुंबईत सुरूवात होत आहे. या स्पर्धेत आरसीबीच्या कर्णधारपदी  दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार फॅफ डू प्लेसिसची नियुक्ती करण्यात आली. फ्रँचायझीने शनिवारी याबाबतची घोषणा केली. फ्रँचायजीने फॅफ डू प्लेसिसला नुकत्याच पार पडलेल्या मेगा लिलावात 2022 मध्ये 7 कोटींना विकत घेतले. कर्णधारपदी नियुक्ती होताच फॅफने पहिली प्रतिक्रिया…

Read More

RCB ला मिळाला नवा कर्णधार,आतातरी IPL जिंकणार? पाहा कॅप्टन म्हणून आतापर्यंतची आकडेवारी

[ad_1] मुंबई : आयपीएलच्या 15 व्या मोसमाला (ipl 2022) 26 मार्चपासून सुरुवात होत आहे. त्याआधी आरसीबीने (Rcb New Captain) त्यांच्या नव्या कर्णधाराच्या नावाची घोषणा केली आहे. आरबीसीने विराट कोहलीनंतर दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार आणि चेन्नईचा स्फोटक ओपनर फॅफ डु प्लेसिसला (Faf Du Plesis) नेतृत्वाची जबाबदारी दिली आहे. फॅफची आतापर्यंत टी 20 क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून कामगिरी…

Read More

IPL 2022 | विराट कोहलीचं आयपीएल जिंकण्याचं अधुरं स्वप्न हे 3 खेळाडू पूर्ण करणार?

[ad_1] मुंबई : विराट कोहली (Virat Kohli) त्याच्या आक्रमक फलंदाजीसाठी क्रिकेट विश्वात परिचित आहे. विराटने आपल्या नेतृत्वात टीम इंडियाला (Team India) आणि यपीएलमध्ये (IPL) बंगळुरुला (RCB) अनेक सामने एकहाती जिंकून दिले आहेत. मात्र त्याला आपल्या नेतृत्वात मोठ्या स्पर्धेचं विजेतेपद जिंकून देता आलेलं नाही. विराटला आयपीएलमध्ये आरसीबीला ट्रॉफी जिंकून देता आली नाही. मात्र विराटचं हे अधुरं…

Read More

IPL 2022, CSK | चेन्नईच्या टीममध्ये घातक बॉलरची एन्ट्री, कोण आहे तो?

[ad_1] मुंबई : आयपीएलच्या 15 व्या बहुप्रतिक्षित मोसमाला (IPL 2022) 26 मार्चपासून सुरुवात होतेय. या 15 व्या मोसमापासून 2 नवे संघ जोडले गेले आहेत, त्यामुळे एकूण संघांची संख्या ही 10 झालीय. यामुळे या स्पर्धेतील थरार आणि रंगत आणखी वाढणार आहे. चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) या स्पर्धेतील दुसरी सर्वात यशस्वी टीम आहे. चेन्नईच्या टीममध्ये…

Read More

IPL 2022, Mumbai Indians | मुंबई इंडियन्सला या 3 स्टार खेळाडूंना सोडल्याचा पश्चाताप

[ad_1] मुंबई : आयपीएलच्या 15 व्या मोसमाचा (IPL 2022) थरार 26 मार्चपासून सुरु होणार आहे.  मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी टीम आहे.  मुंबईने एकूण 5 वेळा आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. मुंबईच्या या यशाचं गमक म्हणजे टीम मॅनेजमेंटने खेळाडूंवर वेळोवेळी दाखवलेला विश्वास. मुंबईच्या ‘पलटण’मध्ये अनेक मॅचविनर खेळाडू आहेत. यामध्ये हार्दिक पंड्या, जस्प्रीत…

Read More