IPL बाबत मोठा निर्णय, वेळापत्रकार बदल; पाहा किती वाजता होणार सामना

मुंबई : आयपीएलचा पंधरावा हंगाम शेवटच्या टप्प्यात आला आहे. अगदी शेवटचे 4 सामने शिल्लक राहिले आहेत. बीसीसीआयने 16 व्या सत्राबाबत मोठी घोषणा केली आहे. बीसीसीआयने पुढच्या हंगामातील सामन्यांबाबत बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. IPL 2023 चे सामने दुपारी 3.30 आणि संध्याकाळचे सामने 7.30 ला सुरू होणार नाहीत. या वेळेत बदल करण्यात आला आहे. सामने संध्याकाळी…

Read More