Headlines
rainforest during foggy day

अतिवृष्टी मध्ये पिकाचे नुकसान झाले असेल तर तात्काळ विमा कंपनीकडे दावा करण्याचे शिवार हेल्पलाइन चे आवाहन ७२ तासाच्या आत दावा करण्याची अट

उस्मानाबाद :- गेल्या एक दोन वर्षापासून शेतकऱ्यांवर संकटांची मालिका सतत सुरू आहे. कोरोना च्या वेगवेगळ्या लाटा, अवकाळी पाऊस, शेतमालाला भाव न मिळणे, वाढलेले खते/बियाणे चे दर इत्यादी विषय बळीराजा मागे हात धुवून लागले आहेत. पेरणी झाली की पावसाने उघडीप दिली आणि अचानक उस्मानाबाद जिल्ह्यात शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली. पाडोळी (आ.), सलगरा, ईटकळ,…

Read More