Headlines

Dhanashree सोडून आता Shreyas Iyer दिसला अमिताभ बच्चन यांच्या नातीसोबत! ‘त्या’ क्षणाचा Video Viral

[ad_1] Viral Video : गेल्या काही दिवसांपासून भारतीय संघाचा धडाकेबाज फलंदाज श्रेयस अय्यरच्या अफेयरच्या जोरदार चर्चा रंगली आहे.  युझवेंद्र चहलची (Yuzvendra Chahal) पत्नी धनश्री (Dhanashree Verma) सोबतही त्याचं नाव जोडलं गेलं. श्रेयस नाव अनेकदा कोणत्या ना कोणत्या अभिनेत्रीशी जोडलं जातं आहे. त्याचा खेळासोबतच वैयक्तित आयुष्यामुळेही तो कायम चर्चेत असतो.  तरदुसरीकडे धनश्रीचं (Dhanashree Verma) टीम इंडियाचा…

Read More

India Australia Women T20 मालिका आजपासून, कुठे आणि कधी पाहता येणार सामना?

[ad_1] India Australia Women T20 Series:  भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या महिला (IND-W vs AUS-W) क्रिकेट संघांदरम्यान 20 षटकांचा पहिला आंतरराष्ट्रीय सामना आज नवी मुंबईतल्या डी वाय पाटील (D Y Patil Sports Stadium) मैदानावर होणार आहे. संध्याकाळी 7 वाजता सामना सुरू होईल. 5 सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना याच मैदानावर येत्या रविवारी होणार आहे. तर अन्य तीन सामने…

Read More

IND vs WI: भारताकडून वेस्ट इंडिजचा सूपडा साफ; 4-1 ने घातली मालिका खिशात

[ad_1] मुंबई : लॉडरहिलमध्ये झालेल्या मालिकेतील पाचव्या आणि शेवटच्या T20 सामन्यात टीम इंडियाने वेस्ट इंडिजचा 88 रन्सने पराभव केला. यासह भारताने पाच सामन्यांची मालिका 4-1 अशी खिशात घातली. प्रथम फलंदाजी करताना भारतीय टीमने 7 विकेट्स गमावत 188 रन्स केले. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजचा संपूर्ण टीम 15.4 ओव्हर्समध्ये 100 रन्सवर गारद झाला. भारतीय टीमच्या विजयाचा हिरो ठरला…

Read More

IND Vs WI : पत्त्यांप्रमाणे कोसळली विंडीज टीम; मोठ्या विजयासह भारताने जिंकली सिरीज

[ad_1] मुंबई : भारताने चौथ्या T20 सामन्यात वेस्ट इंडिजचा 59 रन्सने पराभव करत पाच सामन्यांची मालिका 3-1 अशी जिंकली. फक्त एक सामना बाकी आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 191 रन्सचं लक्ष्य दिलं होतं. मात्र याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा डाव गडगडला आणि अवघ्या 132 रन्सवर ऑलआऊट झाला. मालिकेतील हा चौथा सामना अमेरिकेतील…

Read More

IND vs WI: चौथ्या टी 20 सामन्यात रोहित शर्मा टीममध्ये करणार मोठे बदल?

[ad_1] मुंबई : टीम इंडियाने वेस्ट इंडिजविरुद्धचा पहिला टी-20 सामना धमाकेदार शैलीत जिंकला होता. दुसरा टी 20 सामना हातून गेला. पण टीम इंडियाने तिसऱ्या टी-20 सामन्यात वेस्ट इंडिजचा 7 गडी राखून पराभव केला. या सीरिजमध्ये टीम इंडियाने 2-1 अशी आघाडी घेतली आहे. आता चौथ्या T20  सामन्यात रोहित शर्मा टीममध्ये काही मोठे बदल करण्याची शक्यता आहे….

Read More

Ind Vs Wi : सूर्यकुमार यादवने वेस्ट इंडिजला धू-धू धुतलं; तिसरा सामना भारताच्या खिशात

[ad_1] मुंबई : टीम इंडियाने वेस्ट इंडिजविरुद्ध खेळल्या गेलेल्या तिसऱ्या टी-20 सामन्यात विजय मिळवला आहे. वेस्ट इंडिजने भारताला 165 रन्सचं लक्ष्य दिलं होतं. जे टीम इंडियाने सहज गाठलं आणि सामना 7 विकेटने जिंकला. आता भारत पाच सामन्यांच्या T20 मालिकेत 2-1 ने पुढे आहे. वेस्ट इंडिजविरूद्धच्या सामन्यात सूर्यकुमार यादवने टीम इंडियासाठी 76 रन्सची तुफानी इनिंग खेळली….

Read More

IND vs WI 3rd T20: तिसऱ्या टी20 सामन्यात मोठा बदल, BCCI ची ट्विट करून माहिती

[ad_1] मुंबई : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात 5 सामन्यांची T20 मालिका खेळवली जात आहे. सोमवारी खेळवलेल्या गेलेल्या सामन्यात वेस्ट इंडिजने टीम इंडियाचा 5 विकेट्सने पराभव केला. या विजयानंतर आता पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत दोन्ही संघ 1-1ने बरोबरीत आहेत. दरम्यान आता तिसऱ्या टी20 सामन्यात  मोठा बदल करण्यात आला आहे. बीसीसीआयने या संदर्भातली माहीती दिली आहे.  …

Read More

IND vs WI | कॅप्टन Rohit sharma सोबत दुसऱ्या सामन्यात कोण करणार ओपनिंग?

[ad_1] मुंबई : वेस्ट इंडिज विरुद्ध पहिला टी 20 सामना खूप रंजक झाला. दुसऱ्या टी 20 समन्यात सूर्यकुमार यादव खेळताना दिसणार की नाही याबाबत शंका आहे. पहिल्या सामन्यात त्याची कामगिरी अत्यंत वाईट होती. त्याचा फटका टीम इंडियाला बसला. दुसऱ्या सामन्यात आता कॅप्टन रोहित शर्मा बदल करू शकतो.  कॅप्टन रोहित शर्मा दुसऱ्या सामन्यात सूर्यकुमारला बेंचवर बसवू…

Read More

IND vs WI: दुसऱ्या T20 मध्ये ‘या’ फ्लॉप खेळाडूंना Rohit Sharma देणार डच्चू!

[ad_1] त्रिनिदाद : टीम इंडियाने वेस्ट इंडिजविरुद्धचा पहिला T20 सामना जिंकला. आता दुसरी वनडे जिंकून टीम इंडियाला मालिकेत 2-0 अशी आघाडी घ्यायची आहे. यासाठी कर्णधार रोहित शर्मा दुसऱ्या टी-20 सामन्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये अनेक मोठे बदल करू शकतो. यामध्ये अनेक फ्लॉप खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो. ही असू शकते ओपनिंग जोडी पहिल्या टी-20 सामन्यात रोहित…

Read More

बापरे! एकट्या विराट कोहलीसाठी किती तो खटाटोप

[ad_1] मुंबई : आगामी टी20 विश्वचषकासाठी आतापासूनच सर्व संघानी तयारी सुरु केली आहे. त्याप्रमाणेच टीम इंडियात देखील तयारी सुरू आहे. टीम इंडियात सतत एक्सपेरीमेंट केले जात आहे. मात्र हे एक्सपेरीमेंट का केले जात आहे? कोणासाठी केले जात आहेत? याबाबत माहिती समोर आली नव्हती. मात्र आता एका माजी क्रिकटरने केलेल्या विधानानंतर त्याचे हे कारण समोर आले…

Read More