Headlines

PFI विरोधातील कारवाईवर इम्तियाज जलील यांचे महत्त्वाचे विधान, म्हणाले “पुरावे नसतील तर…”| mim mp imtiaz jaleel comment on action against pfi

[ad_1] एनआयए आणि सक्तवसुली संचालनालयाकडून देशातील १५ राज्यांमधील ९३ ठिकाणांवर छापेमारी करण्यात आली होती. या कारवाईत पीएफआयच्या १०० पेक्षा जास्त सदस्यांना अटक करण्यात आली होती. अजूनही ही कारवाई थांबलेली नसून एनआयएकडून कारवाई सुरुच आहे. असे असताना या कारवाईदरम्यान तपास संस्थांना विरोध होत आहे. पीएफआयच्या कार्यकर्त्यांकडून या तपास संस्थांच्या विरोधात निदर्शनं केली जात आहेत. दरम्यान, पीएफआयवरील…

Read More

यंत्रणा काय असते याची ५ वर्षांनंतरच माहिती होईल, रावसाहेब दानवेंचा इम्तियाज जलील यांना टोला | raosaheb danve said Imtiaz Jaleel do not know power of investigation agency

[ad_1] औरंगाबाद शहराच्या नामांतराला एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांचा विरोध आहे. औरंगाबाद शहराचे नाव बदलण्यापेक्षा येथे विकासकामे करावीत, अशी मागणी जलील यांनी केलेली आहे. तसेच सध्या राज्यात सुरु असलेल्या ईडीच्या कारवाईवरही त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. जलील यांच्या याच टीकेला केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. जलील यांना पाच वर्षे संपल्यानंतर यंत्रणा…

Read More

मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्याचा जलील यांचा इशारा, शिंदे गटातील अब्दुल सत्तार यांचे जशास तसे उत्तर, म्हणाले… | abdul sattar said will give answer if imtiaz jaleel shows black flag to cm eknath shinde

[ad_1] मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या राज्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान ते शिवसेनेच्या नेत्यांच्या भेटी घेत आहेत. शिंदे आगामी काळात औरंगाबाद दौऱ्यावर असणार आहेत. या दौऱ्यादरम्यान आम्ही त्यांना काळे झेंडे दाखवू, असा इशारा औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी दिला आहे. या इशाऱ्यानंतर आता शिंदे गटातील आमदार अब्दुल सत्तार यांनी जलील यांच्यावर पलटवार केला आहे. तुम्ही काळे…

Read More

“…माझ्या मृत्यूच्या दाखल्यावर औरंगाबादच हवं”, नामांतराच्या मुद्द्यावरून इम्तियाज जलील आक्रमक | aurangabad renamed as sambhajinagar mim Imtiaz jaleel statement on all party meeting regarading name change of aurangabad rmm 97

[ad_1] शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडी धोक्यात आल्यानंतर, तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या अखेरच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. यावेळी त्यांनी औरंगाबाद शहराचं नामकरण ‘संभाजीनगर’ आणि उस्मानाबाद शहराचं नाव ‘धाराशीव’ करण्याचा प्रस्ताव देखील मंजूर केला. आता महाराष्ट्रात सत्तांतर झालं असून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार अस्तित्वात…

Read More

जाता जाता संभाजी महाराजांची आठवण आली, एमआयएमची मुख्यमंत्र्यांवर टीका

[ad_1] औरंगाबाद : बहुमत चाचणीआधी ठाकरे सरकारला आपली सत्ता जातेय हे समजलं.  खुर्ची जातेय हे लक्षात आलं. पुन्हा आम्ही केव्हा मुख्यमंत्री होऊ हे माहिती नसल्याने यांना जाता जाता संभाजी महाराज यांची आठवण आली”, असा जोरदार हल्लाबोल एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी मुख्यमंत्र्यांवर केला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबादच्या संभाजीनगर नामंतराला मान्यता देण्यात आली. या मुद्द्यावरुन…

Read More