ऑस्ट्रेलियामधून पॅक-अप झाल्यानंतर फक्त 7 खेळाडू येणार भारतात, तर बाकीचे….
[ad_1] T20 World cup : कालचा दिवस संपूर्ण क्रिकेट चाहत्यांसाठी वाईट दिवस होता. दुसऱ्या सेमीफायनलमध्ये (Semifinal) इंग्लंडच्या टीमने भारताचा (Team India) दारूण पराभव केला आहे. त्यामुळे टीम इंडिया आता वर्ल्डकपच्या (T20 World cup) बाहेर पडलीये. त्यामुळे आता टीम इंडियातील खेळाडूंना आता पुढील सिरीजवर लक्ष द्यायचं आहे. टीम इंडिया आता पुढील दौरा न्यूझीलंडविरूद्ध आहे. त्यामुळे काही…