भर मैदानात विराटने केलं कर्णधार Rohit sharma ला ट्रोल!
मुंबई : श्रीलंकेच्या टीमने आशिया कप-2022 जिंकला आहे. भारताला यंदाच्या सिरीजमध्ये चांगली कामगिरी करता आली नाही. भारताचा शेवटचा सामना अफगाणिस्तानशी खेळला गेला. या सामन्यात भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीची बॅट जबरदस्त चालली. कोहलीने शानदार फलंदाजी करताना टी-20 कारकिर्दीतील पहिलं शतक झळकावलं. कोहलीचे हे शतक 1020 दिवसांनंतर झालं आहे. या सामन्यानंतर टीमचा कर्णधार रोहित शर्माने बीसीसीआय…