मराठे धोक्यात ? छे…! ‘संभाजी गुन्हा एकदाच माफ करतो, नंतर गुन्हेगार साफ करतो’
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची मोहिम हाती घेतली त्या क्षणापासून महाराष्ट्राच्या कडेकपारीत राजांचंच नाव निनादू लागलं. अफाट पराक्रमाची कास धरून या राजानं प्रजेला सुख दिलं, अभिमानानं जगायला शिकवलं आणि हाच वारसा पुढे नेला राजांचे चिरंजीव, स्वराज्यरक्षक संभाजी महाराज यांनी. (chhatrapati sambhaji maharaj) स्वराज्याच्या या मोहिमेची वाट अजिबातच सुकर नव्हती. खाचखळगे सोडाच पण, इथं…