‘मराठीत कुणीच सुपरस्टार नाही…’, गश्मीर महाजनीच्या ट्वीटने वेधलं लक्ष

Gashmeer Mahajani No superstar Tweet : मराठी चित्रपटांसह अनेक हिंदी मालिका व रिअॅलिटी शोमध्ये काम करून प्रचंड लोकप्रियता मिळवलेला अभिनेता म्हणून गश्मीर महाजनीला ओळखले जाते. ‘देऊळबंद’ या चित्रपटामुळे तो घराघरात पोहोचला. त्याने अभिनय आणि नृत्य कौशल्याच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं. सध्या गश्मीर हा त्याच्या एका ट्वीटमुळे चर्चेत आला आहे. मराठीत कुणीच…

Read More

दुर्देवाने फक्त आईच पूर्णपणे प्रेम देत होती; आई-वडिलांच्या लग्नाविषयी बोलताना गश्मीर महाजनी भावूक

Gashmeer Mahajani : लोकप्रिय मराठमोळा अभिनेता गश्मीर महाजनी गेल्या काही दिवसांपासून त्याच्या वडिलांमुळे चर्चेत होता. बराचवेळा सोशल मीडियापासून गश्मीर महाजनी लांब होता. तो पुन्हा कधी सोशल मीडियावर अॅक्टिव्ह होईल याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. अशात गश्मीर आता त्यातून बाहेर आला असून सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत करत आहे. त्यामुळे आता गश्मीरनं सोशल मीडियाच्या…

Read More

वडिलांना काय सांगशील? चाहत्याने प्रश्न विचारताच गश्मीर महाजनी संतापला, म्हणाला ‘मी तुला कशाला…’

ज्येष्ठ मराठी अभिनेते रवींद्र महाजनी (Ravindra Mahajani) यांच्या निधनामुळे संपूर्ण मनोरंजसृष्टीवर शोककळा पसरली. आपल्या दमदार अभिनय आणि देखणेपणामुळे त्यांनी एक काळ गाजवला होता. 15 जुलै रोजी पुण्यातील तळेगाव दाभाडेतील भाड्याच्या घरात त्यांचा मृतदेह आढळला होता. दोन ते तीन दिवसांपूर्वी त्यांची मृत्यू झाला असावा असा अंदाज आहे. पुण्यातच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार पार पडले. वडिलांच्या निधनानंतर गश्मीर…

Read More

श्रध्दांजली वाहणं नकोसं झालं! रविंद्र महाजनींच्या निधनानंतर अभिनेत्रीची पोस्ट, गश्मीरचा उल्लेख करत म्हणाली…

Ravindra Mahajani Death: मराठी चित्रपटसृष्टीतील देखणा नट अशी ओळख असलेले रविंद्र महाजनी (Ravindra Mahajani) यांच्या निधनाने सारा महाराष्ट्र हळहळला. तळेगाव दभाडेजवळील आंबी गावातील एका फ्लॅटमध्ये त्यांचा मृतदेह आढळला. दोन दिवसांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असावा असा अंदाज पोलिसांनी वर्तवला होता. गेल्या काही महिन्यांपासून ते एकटेच राहत होते. रविवारी पुण्यातच त्यांच्यावर अत्यंसंस्कार पार पडले. दरम्यान, रविंद्र महाजनी…

Read More

मराठे धोक्यात ? छे…! ‘संभाजी गुन्हा एकदाच माफ करतो, नंतर गुन्हेगार साफ करतो’

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची मोहिम हाती घेतली त्या क्षणापासून महाराष्ट्राच्या कडेकपारीत राजांचंच नाव निनादू लागलं. अफाट पराक्रमाची कास धरून या राजानं प्रजेला सुख दिलं, अभिमानानं जगायला शिकवलं आणि हाच वारसा पुढे नेला राजांचे चिरंजीव, स्वराज्यरक्षक संभाजी महाराज यांनी. (chhatrapati sambhaji maharaj) स्वराज्याच्या या मोहिमेची वाट अजिबातच सुकर नव्हती. खाचखळगे सोडाच पण, इथं…

Read More