Headlines

ऊस उत्पादकांची कारखान्यांकडून नाडवणूकच

[ad_1] प्रदीप नणंदकर , लोकसत्ता लातूर : २०२१-२२ च्या गळीत हंगामात अतिशय विक्रमी गाळप झाले, महाराष्ट्रातील १३२२.३१ लाख टन ऊस साखर कारखान्यांनी खरेदी केला. तोडणी व वाहतूक खर्च वगळता ३२ हजार ८२ कोटी ६२ लाख रुपये साखर कारखान्यांनी एफआरपीनुसार शेतकऱ्यांना देणे लागत होते. प्रत्यक्षात ३१ हजार ६८ कोटी ४९ लाख रुपये शेतकऱ्यांना दिले गेले आहेत….

Read More