Headlines

पीकविम्यावर शेतकऱ्यांच्या उडय़ा ; मागील वर्षांच्या तुलनेत अकरा लाखांहून अधिक अर्ज दाखल

[ad_1] पुणे : पीकविमा योजनेवर राज्यातील शेतकऱ्यांच्या अक्षरक्षा: उडय़ा पडत आहेत. मागील वर्षी म्हणजे खरीप हंगाम २०२१ मध्ये ८४ लाख ७ हजार ३२८ शेतकऱ्यांनी पीकविमा घेतला होता. यंदा त्यात मोठी वाढ होऊन ८ ऑगस्टपर्यंत ९५ लाख ४२ हजार ४४८ शेतकऱ्यांनी पीकविमा घेतला आहे. बँकांकडे आलेल्या अर्जाची माहिती पीकविमा संकेतस्थळावर भरली जात आहे. त्याची अंतिम मुदत…

Read More