अरेरे! आई- वडिलांच्या निधनातून सावरत नाही, तोच अभिनेत्यानं जुळ्या मुलांनाही गमावलं
[ad_1] मुंबई : आयुष्यात कोणत्याही गोष्टीची शाश्वती नसते, याची प्रचिती आपल्याला एखादा प्रसंग घडल्यावर येत असते. अशीच वेळ एका बॉलिवूड अभिनेत्यावर आली, ज्याच्यामुळं जीवनात झालेल्या आघातांशी जणून त्याची गट्टी जमली. ऐकायला हे कितीही सहज वाटत असलं, तरीही त्या अभिनेत्यानं या प्रसंगांचा सामना नेमका कसा केला हे त्याचं तोच जाणतो. जवळपास 10 वर्षांच्या दीर्घ विश्रांतीनंतर फरदीन…