“राज्यातील ED सरकार महाराष्ट्रासाठी आहे का गुजरातसाठी? शेतकऱ्याला द्यायला पैसे नाहीत पण बुलेट ट्रेनसाठी ६ हजार कोटी आहेत” | eknath shinde devendra fadnavis government dont have money to help farmers but ready to give 6000 crores to bullet train says nana patole scsg 91
[ad_1] राज्यात एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस सरकार स्थापन होऊन ३९ दिवसानंतर मंत्रिमंडळ विस्तार झाला असला तरी हे सरकार महाराष्ट्राच्या हितासाठी आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोलेंनी केलीय. विदर्भ, मराठवाड्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना देण्यास या सरकारकडे पैसे नाहीत पण गुजरातच्या हिताचा व पंतप्रधान नरेंद्र मोंदींचा ड्रिम…