Headlines

“…त्यामुळे प्रत्येक महिन्याला किंवा १५ दिवसांनी मुख्यमंत्री शिंदेंनी दिल्लीला गेलं पाहिजे”; राष्ट्रवादीच्या टोल्यावर भाजपाची प्रतिक्रिया | chandrashekhar bawankule says cm eknath shinde should frequently visit delhi for development of maharashtra scsg 91

[ad_1] भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दिल्लीवारीसंदर्भात भाष्य केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिंदेंवर केलेल्या टीकेला उत्तर देताना बावनकुळे यांनी दर १५ दिवसांनी किंवा महिन्याभराने मुख्यमंत्री शिंदेंना दिल्लीला गेलं पाहिजे असंही म्हटलं आहे. मुंबईमध्ये पत्रकारांशी बोलत असताना बावनकुळे यांनी हे विधान केलं आहे. नक्की वाचा >> पत्राचाळ प्रकरण: पवारांच्या…

Read More