Headlines

कन्फ्यूजन ही कन्फ्यूजन है! एक-दोन नव्हे तर 3-3 अर्शदीप सिंह उतरले मैदानात?

[ad_1] त्रिनिदाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या T20 मध्ये टीम इंडियाचा पराभव झाला असेल, पण या मॅचने बरीच चर्चा केली. खेळाडूंचं सामान न मिळाल्याने सामना तीन तास उशिराने सुरू झाला होता. त्यानंतर सामन्यातील एक दृश्य असं घडलं की, फॅन्सही थक्क झाले होते. कारण मैदानावर तीन खेळाडूंनी एकाच खेळाडूची जर्सी घातली होती….

Read More