Headlines

Chanakya Niti: पती पत्नीचं नातं असं असावं, अन्यथा मीठाचा खडा पडलाच समजा

[ad_1] Chanakya Niti for Wife Husband:  रोजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत चाणक्य नीति खूप महत्त्वाची ठरते. कारण चाणक्य नीतित सांगितलेली मूल्य आजही तंतोतंत लागू होतात. त्यामुळे खऱ्याखुऱ्या आयुष्यात चाणक्य नीति अवलंबण्यासाठी खटाटोप असतो. लग्नानंतर आयुष्य आनंदी जावं यासाठी नीतिशास्त्रात अनेक बाबी अधोरेखित करण्यात आल्या आहेत. लग्नानंतर पती पत्नीनी या गोष्टी लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. यामुळे वैवाहिक जीवन…

Read More

Chanakya Niti : पत्नीला कधीच नका सांगू ‘या’ गोष्टी; समस्त ‘नवरे’बुवांनी लक्षपूर्वक पाहा

[ad_1] Chanakya Niti About Husband And Wife: काही व्यक्ती इतक्या विद्वान असतात, की त्यांचा शब्द अनेकदा प्रमाण ठरतो. त्यांना भविष्य, भूतकाळ आणि वर्तमानाविषयी असे काही संकेत मिळतात की, इतरांना त्या गोष्टींचा अंदाजही येत नाही. अशाच व्यक्तींपैकी एक म्हणजे आचार्य चाणक्य. अनेक शतकं मागे गेल्यास आचार्य चाणक्य यांनी अशा काही गोष्टींविषयी भाष्य केलं होतं ज्या 21…

Read More

Chanakya Niti: पतीने ‘या’ गोष्टींची मागणी केली तर पत्नीने नकार देऊ नये, नात्यात येणार नाही कधीच दुरावा

[ad_1] Chanakya Niti : लग्न झाले की अनेक वेळा भांड्याला भांडे लागते आणि खटके उडू लागतात. मात्र, पती आणि पत्नीमधील नातेसंबंध चांगले राहावे यासाठी काही गोष्टी केल्या तर जिवनात गोडवा निर्माण होतो. वैवाहिक जीवन आणि पती-पत्नीचे नाते नेहमी एकमेकांच्या समन्वयावर अवलंबून असते आणि वैवाहिक जीवन आनंदी करण्यासाठी चाणक्य नीतीमध्ये अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. आचार्य चाणक्य (Acharya Chanakya)…

Read More