Headlines

वरमालाच्या विधीनंतर नवरदेवाची पोल खोल, संतापलेल्या वधूकडून लग्नास नकार, नक्की काय आहे हे प्रकरण

लखनऊ : लग्न हा सोहळ प्रत्येक नववधू आणि नवरदेवासाठी सर्वात महत्वाचा क्षण असतो, कारण त्या दिवसानंतर त्यांच्या आयुष्याची नवीन सुरूवात होणार असते. नववधूसाठी हा दिवस सगळ्यात जवळचा आणि भावनिक असतो, कारण या दिवसानंतर तिला नवऱ्याच्या घरी जाऊन नवीन लोकांशी जुळवून घ्यायचं असतं. यासाठी ती आपल्या संसाराचे स्वप्न रंगवते. परंतु जर त्या नववधूला लग्नातच समजलं की,…

Read More