Headlines

अखेर Virat Kohli क्रिकेटमधून घेणार ब्रेक? ट्विटमुळे चर्चेला उधाण

[ad_1] मुंबई : गेल्या काही दिवसांपासून माजी कर्णधार विराट कोहलीची बॅट फार शांत होते. आयपीएलमध्ये देखील बंगळुरूचं कर्णधारपद सोडून फक्त फलंदाजीवर लक्ष केंद्रीत करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्याला चांगला खेळ करता आलेला नाही. गेल्या दोन सलग सामन्यांमध्ये विराट शून्यावर बाद झाला आहे. यामुळे सोशल मीडियावरून कोहलीवर सातत्याने टीका करण्यात येतेय.  यंदाच्या आयपीएलमध्ये विराट कोहलीचा फॉर्म…

Read More