ठाकरे गट सोडताच दीपाली सय्यद यांचा रश्मी ठाकरेंवर गंभीर आरोप, म्हणाल्या “निलम गोऱ्हे, अंधारे या तर चिल्लर, खऱ्या….” | Shivsena Deepali Sayyed allegations on Uddhav Thackeray Wife Rashmi Thackeray BMC Election sgy 87
[ad_1] रश्मी ठाकरेंना मुंबई महापालिकेतील खोके ‘मातोश्री’वर येणं बंद झाल्याची मोठी खंत आहे असा गंभीर आरोप दीपाली सय्यद यांनी केला आहे. गेल्या काही दिवसांपासून दीपाली सय्यद शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली होती. दीपाली सय्यद यांनी अखेर यावर शिक्कामोर्तब केलं असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी ‘वर्षा’वर दाखल झाल्या आहेत. यावेळी त्यांनी रश्मी ठाकरेंना…