Headlines

“आमचं सरकार आल्याने हिंदूंच्या सणांवरील संकट टळलं”, मुंबईतील बॅनरबाजीला भास्कर जाधवांचं प्रत्युत्तर, म्हणाले… | Bhaskar Jadhav criticize Shinde Fadnavis government over banners in Mumbai

[ad_1] शिवसेनेचे नेते आणि आमदार भास्कर जाधव यांनी मुंबईत भाजपा आणि शिवसेनेच्या बंडखोर शिंदे गटाकडून होणाऱ्या “आमचं सरकार आल्याने हिंदूंच्या सणांवरील संकट टळलं” या बॅनरबाजीला जोरदार प्रत्युत्तर दिलंय. “सातत्याने गोबेल्स नीती वापरण्याचं काम काही पक्ष करत आहेत,” असं म्हणत भास्कर जाधवांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली. तसेच महाविकासआघाडी सरकारच्या काळात आपण शिमगा, गुढीपाडवा शोभायात्रा आणि ईदही…

Read More