Headlines

IPL ला मध्येच सोडून गेल्यास खेळाडूवर लागणार बंदी?

[ad_1] मुंबई : आयपीएलचा डंका अखेर वाजलाय. 26 मार्चपासून आयपीएलला सुरुवात झाली असून सिझन सुरु होण्यापू्र्वीच काही खेळाडूंनी माघार घेतली आहे. तर काही खेळाडू अनेकदा काही कारणास्तव मध्येच आयपीएल सोडून जाण्याचा निर्णय घेतात. मात्र आता असा निर्णय घेणं खेळाडूंना महागात पडणार आहे. विनाकारण आयपीएल सोडणाऱ्या खेळाडूंना लगाम घालण्याची तयारी बीसीसीआय करतंय. BCCI घेणार मोठा निर्णय…

Read More