अंघोळ करताना कमी….; झिम्बाब्वे दौऱ्यावर गेलेल्या खेळाडूंना BCCI कडून तंबी

मुंबई : सध्या टीम झिम्बाब्वेच्या दौऱ्यावर आहे, जिथे दोन्ही टीममध्ये तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेतील सर्व सामने झिम्बाब्वेची राजधानी हरारे येथे होणार आहेत. यासाठी भारतीय टीम हरारे येथे पोहोचला आहे, मात्र येथे त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या ठिकाणी समस्या आंघोळीच्या पाण्याची आहे. हरारेसह झिम्बाब्वेच्या बहुतांश शहरांमध्ये सध्या पाण्याची…

Read More