Headlines

‘स्मार्ट’ प्रकल्पाचे भवितव्य अंधारात? ; अपुऱ्या मनुष्यबळाची गंभीर दखल; जागतिक बँकेकडून ऑक्टोबपर्यंत मुदत

दत्ता जाधव, लोकसत्ता पुणे : जागतिक बँकेच्या सहकार्याने २०२०-२१ सुरू झालेल्या मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पाचे (स्मार्ट) भवितव्य अंधारात आहे. पुरसे मनुष्यबळ नसल्याने प्रकल्पाच्या कामाने अद्याप गती घेतलेली नाही. मुंबईत नुकत्याच झालेल्या बैठकीत अपुऱ्या मनुष्यबळाचा मुद्दा जागतिक बँकेच्या प्रतिनिधीने गांभीर्याने घेतला असून, ऑक्टोबरअखेर मनुष्यबळ उपलब्ध न करून दिल्यास प्रकल्प बंद करण्यात…

Read More