Headlines

औरंगाबादमध्ये चाहत्यांकडून लोकप्रिय अभिनेत्रीवर हल्ला, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

[ad_1] Bhojpuri Actress Akshara Singh : औरंगाबादच्या दाऊदनगरमध्ये भोजपुरी चित्रपटांमध्ये लोकप्रिय अभिनेत्री अक्षरा सिंहवर हल्ला करण्यात आला आहे. हा हल्ला कोणी दुसऱ्यानं नाही तर तिच्या चाहत्यांनी केला आहे. या हल्ल्यात अक्षरा वाचली आहे. तर तिला या सगळ्यातून वाचवण्यासाठी पोलिस कर्मचाऱ्यांना दुखापत झाली आहे. अक्षरा सिंहवर हल्ला का झाला आणि तिच्या चाहत्यांना कोणत्या गोष्टीचा राग आला,…

Read More

मोठी बातमी! गायक अरिजीत सिंग जखमी, लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान घडली धक्कादायक घटना

[ad_1] Arijit Singh Video : आपल्या गाण्यांमुळे अरिजित सिंग कायमच चर्चेत असतो. पण औरंगाबादमध्ये (aurangabad) झालेल्या एका कॉन्सर्टमुळे अरिजीत सिंह (Arijit Singh) पुन्हा एकदा प्रसिद्धीच्या झोतात आला आहे. तरुणाईच्या गळ्यातल्या ताईत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गायक अरिजित सिंहसोबत धक्कादायक प्रसंग घडला आहे. एका चाहत्यामुळे अरिजित सिंह लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान (arijit singh live concert) जखमी झाला आहे. औरंगाबादमधल्या…

Read More

मुंबईनंतर आता औरंगाबादेत सत्तारांच्या घरावर दगडफेक, मंत्रालय परिसरालाही छावणीचे स्वरुप; राष्ट्रवादी आक्रमक | ncp activists protest on abdul sattar mumbai aurangabad house demands resignation commenting supriya sule

[ad_1] शिंदे गटातील नेते तथा कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत बोलताना सुळे त्यांचा एकेरी उल्लेख करत शिवराळ भाषेचा वापर केला आहे. सत्तारांच्या या टिप्पणीनंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जोपर्यंत सत्तार यांचा राजीनामा घेणार नाहीत तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही, असा आक्रमक पवित्रा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घेतला आहे. याच…

Read More

“ज्यांच्या शेतावर दोन दोन हेलिपॅड, ते…” मुख्यमंत्र्यांवर आदित्य ठाकरेंची टोलेबाजी, खरे मुख्यमंत्री कोण? विचारला सवालAaditya Thackeray commented on Eknath Shinde farm visit and devendra fadanvis during Auranganad visit

[ad_1] ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे गेल्या काही दिवसांपासून शेतीच्या नुकसानीचा राज्यभरात आढावा घेत आहेत. आज ते औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून शेतीची पाहणी करणार आहेत. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तुफान टोलेबाजी केली आहे. पत्रकारांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत प्रश्न विचारताच खरे मुख्यमंत्री कोण? असा मिश्किल सवाल आदित्य ठाकरेंनी केला. “आम्ही केवळ…

Read More

aurangabad floating solar panel project jayant patil rejects all allegations made by bhagwat karad

[ad_1] मराठडवाड्यातील जायकवाडी येथे फ्लोटिंग सोलार प्रकल्प उभा राहावा म्हणून मी प्रयत्न केले. मात्र महाविकास आघाडी सरकारच्या काळात या प्रकल्पावर विचार करण्यात आला नाही. तत्कालीन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी या प्रकल्पावर विचार करता येणार नाही, असे मला पत्राद्वारे सांगितले होते, असा दावा भाजपा नेते तथा केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांनी केला आहे. दरम्यान, जयंत…

Read More

तुम्हारे खत में हमारा सलाम !; कृषिमंत्री सत्तार यांची मोफत दिवाळी शिधावाटपातून राजकीय पेरणी |Sillod Constituency distributed anandacha shidha Uddhav Thackeray criticism by Agriculture Minister Abdul Sattar aurangabad

[ad_1] सुहास सरदेशमुख औरंगाबाद: ‘आनंदाचा शिधा’ पोहोचलाच नसल्याची तक्रार शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर रविवारी पीक पाहणी दौऱ्यात झाली, तेव्हा कृषिमंत्र्यांच्या सिल्लोड मतदारसंघात ‘आनंदाचा शिधा’ मोफत देण्याची धावपळ सुरू झाली. जेवढ्या शिधापत्रिका तेवढी रक्कम प्रत्येकी शंभर रुपये दराने मंत्री सत्तार यांनी पुरवठा विभागात भरली आणि ‘आनंदाचा शिधा’ मोफत वाटप…

Read More

“लाज वाटत नाही का?” उद्धव ठाकरेंच्या औरंगाबाद दौऱ्यावर टीका करणाऱ्यांवर अरविंद सावंत संतापले, म्हणाले “घरातून…” | arvind sawant criticizes eknath shinde group and bjp over criticized uddhav thackeray aurangabad visit

[ad_1] परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. कापूस, सोयाबीन यासारखी पिके हातातून गेली आहेत. असे असतानाच ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांची मदत करावी, अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद जिल्ह्यात जाऊन शेतकऱ्यांच्या नुकसीनीची पाहणी केली. उद्धव ठाकरे यांच्या याच दौऱ्यावर सत्ताधाऱ्यांकडून टीका केली जात आहे. प्रसिद्धीसाठी उद्धव ठाकरे…

Read More

उद्धव ठाकरे शेतकऱ्यांना म्हणाले ‘हातातील आसुडाचा वापर करा,’ आता रावसाहेब दानवेंचा पलटवार; म्हणाले, “पहिला आसूड…” | raosaheb danve criticizes uddhav thackeray over his aurangabad visit

[ad_1] अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज (२३ ऑक्टोबर) औरंगाबाद दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तसेच प्रत्यक्ष शेतात जाऊन त्यांनी झालेल्या नुकसानीची पाहणी केली. आपल्या या दौऱ्यानंतर उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर कठोर शब्दांत टीका केली. शेतकऱ्यांनी सत्ताऱ्यांवर आसूड ओढावेत. त्यांना जाब विचारावा, असे…

Read More

सत्तार म्हणाले ठाकरेंचा दौरा फक्त २४ मिनिटांचा, आता चंद्रकांत खैरेंचे जशास तसे उत्तर, ५० खोक्यांचा संदर्भ देत म्हणाले ” म्हणूनच मी… ” | chandrakant khaire criticizes state government and abdul sattar over helping rain affected farmers

[ad_1] परतीच्या पावसामुळे कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह संपूर्ण राज्यात शेतकऱ्यांचे मोठे आहे. हाताशी आलेले सोयाबीन, कापूस पावसामुळे ओले झाले आहे. याच कारणामुळे राज्य सरकारने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना भरीव मदत करावी, अशी मागणी केली जात आहे. आज (२३ ऑक्टोबर) माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत. ठाकरेंच्या या दौऱ्यावर शिंदे गटातील नेते तथा कृषीमंत्री अब्दुल…

Read More

औरंगाबादेत पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांचे आंदोलन, केली ‘ही’ मागणी; अंबादास दानवेंनीही दिला पाठिंबा | aurangabad police recruitment aspirants protest against ncc cadet concession

[ad_1] मागील अनेक दिवसांपासून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांमध्ये रोष आहे. असे असताना आता औरंगाबादेत पोलीस दलात दाखल होण्यासाठी प्रयत्न करणारे उमेदवार रस्त्यावर उतरले आहेत. त्यांनी राज्य सरकारच्या नव्या निर्णयाला विरोध केला असून एनसीसीच्या मुलांना आगावीचे गुण देऊ नयेत, अशी मागणी या आंदोलक विद्यार्थ्यांनी केली आहे. विशेष म्हणजे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीदेखील या आंदोलनकर्त्यांना…

Read More