Headlines

अमरावतीच्या विमानतळासाठी न्यायालयीन लढा ; डॉ. सुनील देशमुख यांची जनहित याचिका

[ad_1] मोहन अटाळकर, लोकसत्ता अमरावती : विमान उड्डाणाची सेवा नसलेले राज्यातील सहा विभागीय मुख्यालयांपैकी एकमेव विभागीय मुख्यालय हे वैषम्य बाळगणाऱ्या अमरावतीतील विमानतळाचा मुद्दा एका जनहित याचिकेच्या माध्यमातून उच्च न्यायालयात पोहोचला आहे. या निमित्ताने विमानतळाच्या उभारणीविषयी राजकीय-प्रशासकीय अनास्था समोर आली आहे. गेल्या १३ वर्षांपासून येथील बेलोरा विमानतळाचे काम रखडलेले आहे. याउलट राज्यातील इतर विभागीय मुख्यालयांच्या ठिकाणी…

Read More