T20 World Cup 2022 : भारताबाबत शाहीद आफ्रिदीने केले ‘हे’ गंभीर आरोप; म्हणाला…
[ad_1] T20 World Cup 2022 : पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहीद आफ्रिदीने (pakistan former captain shahid afridi) टीम इंडियावर (team india) गंभीर आरोप केले आहे. त्याने आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारताची बाजू घेत असल्याचा आरोप केला आहे. आफ्रिदी म्हणाला, आयसीसी भारताला उपांत्य फेरीत नेण्याचा प्रयत्न करत आहे. भारत विरुद्ध बांगलादेश सामन्यानंतर आफ्रिदीने हे वक्तव्य केले आहे….