वाहन चालकांसाठी मोठा बातमी, केंद्र सरकारकडून नुकसान भरपाईत आठपट वाढ

मुंबई : देशात दररोज अनेक अपघात होतात. या अपघातांमध्ये अनेकांना कायमचं अपंगत्व येतं. तर काहींना जीवाला मुकावं लागतं. केंद्र सरकारने रस्ते अपघातात जीव गमावणाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. आता ‘हिट अँड रन’ प्रकरणात एखाद्या व्यक्तिचा मृत्यू झाल्यास, त्या व्यक्तिच्या नातेवाईकांना तब्बल आठपट अधिक नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. 1 एप्रिलपासून नुकसान भरपाईच्या राशीत वाढ करुन…

Read More