रिएलिटी शोमध्ये असं काय घडलं की, अभिषेक बच्चनला आपली खूर्ची सोडून पळावं लागलं, पाहा व्हिडीओ
मुंबई : आपल्या भारतात टॅलेंटेड लोकांची कोणतीही कमी नाही. देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात जा, तुम्हाला तेथे काही अशा गोष्टी पाहायला मिळतील, ज्या तुम्ही कधीही पाहिल्या नसतील. अशाच लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी वेगवेगळे रिएलिटी शो येत असतात. जे लोकांना आपलं टॅलेंट दाखवण्याची संधी देतात. सध्या इंडियाज गॉट टॅलेंट हा रिएलिटी शो टीव्हीवर सुरु आहे. ज्याच्यासंदर्भात एक व्हिडीओ व्हायरल…