“हा तर झिंगे गट”, अब्दुल सत्तारांच्या ‘दारू पिता का?’ प्रश्नावरून ठाकरे गटाचं टीकास्र!
[ad_1] एकनाथ शिंदे सरकारमधील कृषीमंत्री अब्दुल सत्तार नेहमी चर्चेत असतात. सध्या राज्यात अतिवृष्टीने मोठ्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्याची पाहणी करण्यासाठी अब्दुल सत्तार बीड जिल्ह्याच्या दौऱ्यासाठी आले होते. यावेळी अब्दुल सत्तार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना “दारू पिता का?”, असा प्रश्न विचारला आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. त्यात ठाकरे गटाच्या प्रवक्त्या मनीषा कायंदे…