Headlines

“कोश्यारींसारख्यांना महाराष्ट्राचे पाच तुकडे करायचे आहेत”, आदित्य ठाकरेंचा राज्यपालांवर हल्लाबोल | Aaditya Thackeray allege Bhagat Singh Koshyari want five part of Maharashtra pbs 91

[ad_1] राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबई व ठाण्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर शिवसेनेचे युवानेते, आमदार आदित्य ठाकरे यांनी थेट हल्ला चढवला आहे. कोश्यारी आणि त्यांच्यासारख्यांना आपल्या महाराष्ट्राचे पाच तुकडे करायचे आहेत, असा गंभीर आरोप ठाकरेंनी केला. तसेच त्यांच्या या महाराष्ट्र संपवण्याच्या राजकारणात आपले ४० निर्लज्ज गद्दार फसले आहेत, असंही मत त्यांनी व्यक्त केलं. ते सोमवारी (१…

Read More