Jio चे 5G नेटवर्क येत नाहीये ? फॉलो करा या सोप्या टिप्स, मिळवा भन्नाट स्पीड
नवी दिल्ली: 5G India:२०२३ पर्यंत देशभरात 5G सेवा रोलआउट करण्याची घोषणा रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी केली आहे. १० ऑक्टोबरपासून सुरू झालेली Jio ची 5G सेवा आता देशातील अनेक शहरांमध्ये सुरू झाली आहे. कंपनी त्याचा सतत विस्तार करत आहे. अशात जर तुमच्या शहरात Jio 5G सेवा आहे. परंतु, तुम्ही ती वापरण्यास सक्षम नसाल तर,…