Headlines

“ज्या माणसाने नगरविकास मंत्री असताना हा निर्णय घेतला त्यानेच बेकायदेशीर मुख्यमंत्री म्हणून…”; खरा मुख्यमंत्री कोण? म्हणत आदित्य यांची टीका | Aditya Thackeray slams Eknath Shinde over for 4 member ward system scsg 91

[ad_1] २०१७ च्या प्रभाग रचनेनुसार चार सदस्यांच्या प्रभाग पद्धतीने निवडणुका घेण्याच्या शिंदे सरकारच्या निर्णयावर शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी कठोर शब्दांमध्ये टीका केलीय. गुरुवारी मुंबईमधील कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी चर्चा करताना आदित्य यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबरोबरच बंडखोर आमदारांवर आणि खासदारांना लक्ष्य केल्याचं पहायला मिळालं.चार सदस्यांच्या प्रभाग पद्धतीने निवडणुका घेण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी घेण्यात…

Read More