लग्नाअगोदर ३६ गुण का जुळावे लागतात? असं न झाल्यास…?
मुंबई : लग्नाअगोदर मुलगा आणि मुलीचे ३६ गुण जुळणे महत्वाचे असते. हिंदू धर्मात लग्नापूर्वी मुलगा आणि मुलीची पत्रिका पाहिली जाते. यामध्ये या दोघांचे ३६ गुण जुळणे अत्यावश्यक असते. तरच हा विवाह यशस्वी होऊ शकतो असं म्हटलं जातं. (36 Gun for Marriage) ३६ गुण जुळणे अत्यंत गरजेचं मानलं जातं. पण हे गुण जुळले तर काय होतं…