Headlines

IND vs AUS: भारताने 2 तासात घेतला 36 ऑलआऊटचा बदला; सामन्यात बनले तब्बल 19 रेकॉर्ड

[ad_1] IND vs AUS: इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी सुरु झाली असून सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारताने सामना जिंकला. या विजयासह टीम इंडियाने 2020 साली अॅडलेडमध्ये 36 ऑल आऊटचा बदला 91 असा घेतला आहे. पहिल्या सामन्यात सामन्यात टीम इंडियाने (Team India) बाजी मारत एक डाव आणि 132 रन्सने ऑस्ट्रेलियाला मात दिली. यासोबत टीम इंडियाने सिरीजमध्ये…

Read More

Gabba Test Victory : गाबाच्या ऐतिहासिक विजयाला 2 वर्षे पूर्ण, नवख्या पोरांनी कांगारूंची ठासून जिरवलेली

[ad_1] Gaaba Test Victory 2 years : आज भारतीय क्रिकेटच्या ऐतिहासिक विजयाला दोन वर्षे पूर्ण झालीत. ऑस्ट्रेलिया संघ ज्या ‘गाबा’ मैदानावर अजिंक्य होता त्याच बालेकिल्ल्यावर भारताच्या तरण्या पोरांनी कांगारूंची ठासून जिरवली होती. ऋषभ पंतचा तो विजयी चौकार अविस्मरणीय असून क्रीडा विश्वातील प्रत्येकाच्या मनात राहिला आहे. हा विजय फक्त विजय नव्हता, एखाद्या युद्धाप्रमाणे मालिकेची अवस्था झाली होती. (two…

Read More

…मग मी याला बघतोच; मराठमोळ्या खेळाडूंमध्ये असं काय बिनसलं? रोहित शर्माकडून Shardul Thakur ला धमकी

[ad_1] मुंबई : टीम इंडियाच्या शार्दुल ठाकूरने 2020-21 मध्ये गाबामध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या टेस्ट सामन्यात अविश्वसनीय कामगिरी केली. या सामन्यात त्याने शानदार अर्धशतक झळकावत टीमच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला होता. दरम्यान याबाबत नुकतंच अजिंक्य रहाणेने एक मोठा खुलासा केलाय.  अजिंक्य रहाणेच्या म्हणण्यानुसार, या सामन्यात शार्दूल ठाकूर आऊट झाल्यावर टीमचा ओपनर फलंदाज रोहित शर्मा संतापला होता. पण…

Read More

36 ऑल आऊट ते सिरीज जिंकणं…टीमचा प्रवास सांगताना Ajinkya Rahane ला अश्रू अनावर

[ad_1] मुंबई : 2021 मध्ये झालेली इंडिया विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील गाबामध्ये रंगलेली क्रिकेट टेस्ट मॅच प्रत्येकाच्या लक्षात असेलच. कर्णधार अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर 2-1 अशी टेस्ट सिरीज जिंकत इतिहास रचला होता. दरम्यान या सिरीजच्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या झाल्या असून याविषयी बोलताना तत्कालीन कर्णधार अजिंक्य रहाणेला अश्रू अनावर झाले आहेत. 2020-2021 च्या…

Read More