…आणि भिंती बोलू लागल्या

सांगली – सुजाण नागरिक बनण्यासाठी मुलांच्या मनात बालवयापासूनच संस्कार मुल्ये रुजवली गेली पाहिजेत व शिक्षणातून सर्व स्तरातील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे, भविष्यातील समर्थ व सक्षम नागरिक घडले पाहिजेत, यासाठी कडेगांव तालुक्यातील हणमंत वडीये येथे येरळामाई जनसहयोग फाउंडेशनच्या वतीने ‘बोलक्या भिंती’ हा अनोखा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.(sangali) देशाची शिक्षण पद्धती ही देशाची मूल्ये जपणारी…

Read More

अपघाताचा बनाव करून लुटणा-या दरोडेखोरांच्या ४८ तासाच्या आत आवळल्या मुसक्या

सोलापूर ग्रामीण एल. सी. बी. व सांगोला पोलीसांची धडाकेबाज कामगिरी सांगोला – दिनांक ०८/११/२०२१ रोजी सकाळी ९:३० वा. च्या सुमारास यातील फिर्यादी सुशांत बापूसो वाघमारे, वय २२ वर्षे, रा. दिघंची ता. आटपाडी, जि. सांगली यांना त्यांचे मालक विजय काटकर यांनी फिर्यादीला बोलावून घेवून त्यांचेकडील जूने सोने देवून सांगोला येथील महाकाली टंचचे दुकानात जावून ते दागिने…

Read More

प्रबोधन चळवळीतील कार्यकर्ते मुनीवर सुलताने यांना कॉंग्रेस सेवा दलाचा समाजरत्न पुरस्कार जाहीर

विटा -:- सांगली जिल्हा कॉंग्रेस सेवादलाच्या वतीने सामाजिक प्रबोधन चळवळीतील कार्यकर्ते व अग्रणी सोशल फौंडेशनचे सचिव मुनीवर सूलताने यांना‌ समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. रविवारी दि.१४ नोव्हेंबर ( बालदिन) रोजी भावे नाट्यगृह येथे सांगली कॉंग्रेस सेवादलाचे वतीने भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू (बालदिन) व महाराष्ट्राचे मा.मुख्यमंत्री वसंतदादा पाटील (सहकार दिन) यांच्या जयंतीनिमित्त विविध…

Read More

लखीमपूर शहीद किसान अस्थिकलश सहित महाराष्ट्रव्यापी जागृती यात्रा

सोलापूर – उत्तर प्रदेश मधील लखीमपूर खेरी येथे शांततामय मार्गाने आंदोलन करणाऱ्या चार शेतकऱ्यांना आणि एका पत्रकाराला भाजपचे केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्र टेनी यांच्या गुंडांचा समावेश असलेल्या गाड्यांच्या ताफ्याने चिरडून ठार मारले.बारापेक्षा अधिक शेतकरी भर रस्त्यात गाड्यांखाली चिरडण्यात येऊन जबर जखमी झाले.शेतकरी आंदोलनाच्या इतिहासात या अत्यंत काळ्याकुट्ट घटनेचा धिक्कार करण्यासाठी व संयुक्त किसान मोर्चाच्या आंदोलनात…

Read More

सांगली जिल्ह्यातील या गावातील रोजगारासाठी बाहेरगावी असणार्‍यांनी दाखवली सामाजिक बांधिलकी

सांगली /विशेष प्रतींनिधी – हणमंत वडीये गावातील रोजगार ,व्यवसायानिम्मीत   गावाबाहेर असणार्‍या युवक –युवतींनी एकत्र येत गावात कोरोना विषाणू प्रती जनजागृतीचे फ्लेक्स लावत आपली सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. अधिक माहिती अशी की गेल्या दोन वर्षात कोरोनाचा प्रभाव संपूर्ण जगावर आहे. अलीकडच्या काही काळात कोरोना रुग्णांनाचे प्रमाण कमी होत आहे.असे असले तरी कोरोना अद्याप संपला नाही.नागरिकांनी गफिल…

Read More

शिक्षक म्हणजे – कोरी पाटी असणाऱ्या बालकांना कृतीशील बनवून त्यांचं जीवन फुलवणारा गुरु

                            समाज घडविण्याचे सामर्थ्य ज्या शिक्षकांच्या जवळ आहे तो शिक्षक कसा असावा याची चतुसूत्री विनोबा भावे यांनी एके ठिकाणी सांगितली आहे. ते म्हणतात विद्यार्थी शिक्षक परायण असावा ,शिक्षक विद्यार्थी परायण असावा,दोघेही ज्ञान परायण असावेत.आणि ज्ञान हे सेवा परायण असावे हे लक्षात घेऊन जीवनाची पुढील वाटचाल करता करता शैक्षणिक क्षेत्रामध्ये येऊ  घातलेली चिंताजनक अरिष्ट दूर करण्यासाठी…

Read More

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे – संभाजी भिडे यांची भेट खेदजनक

सांगली – पूरपरिस्थिती पहाण्यासाठी सांगली दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्र्यांनी समाजात विष पेरणाऱ्या संभाजी भिडे यांना भेट दिल्याचे वृत्त आहे. हे अत्यंत धक्कादायक आणि खेदजनक असून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष याबद्दल तीव्र नापसंती व्यक्त करत आहे. कोरोनाशी वैज्ञानिक दृष्टीने हात करण्यात पुढाकार घेतलेल्या मुख्यमंत्र्यांनी कोरोनाविषयी चुकीची, बेलगाम आणि जनतेला मृत्यूच्या खाईत लोटणारी विधाने करणाऱ्या संभाजी भिडे यांची भेट…

Read More

जीवे ठार मारण्याच्या प्रयत्न प्रकरणातील दोघांचा जामीन मंजूर

सांगली:ऊसतोडीचा राग मनात धरुन महादेव अश्रुवा बडे यास नितीन मधुकर – सौदरमल व शिवाजी सुभाष गवई उर्फ गवळी यांच्यासह अन्य चौघांनी लाथाबुक्क्याने व ऊसाच्या कोयत्याने मारहाण करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याबाबतच्या प्रकरणातुन या दोघांचा जामीन सांगली येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश पोतदार साहेब यांनी मंजुर केला आहे. यात हकीकत अशी की,महादेव अश्रुबा बडे यास वर…

Read More

क्रांतिवीर वीर सिंदूर लक्ष्मण स्मृतीशताब्दी वर्षास 15 जुलैपासून सुरुवात ; वर्षभर महाराष्ट्रात विविध उपक्रम राबवणार कॉम्रेड धनाजी गुरव

भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी हजारो क्रांतिकारकांनी आपल्या प्राणाची बाजी लावून लढा दिला.स्वातंत्र्य लढ्यात सुमारे साडेतीन लाख हुतात्म्यांनी देशासाठी आपले प्राण वेचले. परंतु त्यातील काही मोजक्याच क्रांतिवीरांची दखल इतिहासाने घेतली. तर कित्येकांचा साधा नामोल्लेखही कुठे दिसून येत नाही.अशापैकीच सांगली जिल्ह्याच्या दुष्काळी जत तालुक्यातील सिंदूर येथील भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील एक महान पण उपेक्षित क्रांतीवीर वीर सिंदूर लक्ष्मण यांच्या…

Read More

शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्याची आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक ब्रिगेडची मागणी

सांगली – महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांचा जन्मदिन राज्यभर कृषी दिन म्हणून साजरा केला जातो. आज या कृषी दिनानिमित्त आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक ब्रिगेडच्या वतीने शेतीमध्ये रात्रंदिवस राबून शेतीतून सोने काढणारा शेतकरी याचा प्रतिकात्मक स्वरूपामध्ये आज पलूस येथे शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन चार शेतकऱ्यांचा सन्मान केला आणि केंद्र सरकारने केलेले शेतकरी विरोधी कायदे…

Read More