…आणि भिंती बोलू लागल्या
सांगली – सुजाण नागरिक बनण्यासाठी मुलांच्या मनात बालवयापासूनच संस्कार मुल्ये रुजवली गेली पाहिजेत व शिक्षणातून सर्व स्तरातील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे, भविष्यातील समर्थ व सक्षम नागरिक घडले पाहिजेत, यासाठी कडेगांव तालुक्यातील हणमंत वडीये येथे येरळामाई जनसहयोग फाउंडेशनच्या वतीने ‘बोलक्या भिंती’ हा अनोखा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.(sangali) देशाची शिक्षण पद्धती ही देशाची मूल्ये जपणारी…