Headlines

आंदोलनातील गुन्हे माघारी घेण्यासाठी शेतकरी संघटनेचे आंदोलन

बार्शी /प्रतिनिधी – दि.१२ जानेवारी, सन २०१४ रोजी साखर कारखान्यांच्या विरोधात बार्शी तालुक्यातील खांडवी गावांमध्ये टेंभुर्णी-लातूर राज्यमार्गावर शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शंकर गायकवाड यांचे नेतृत्वाखाली रस्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी तत्कालीन वैराग पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी “चोर सोडून संन्याशाला फाशी” असा प्रकार करत आंदोलनातील शेतकऱ्यांवरच गुन्हे नोंद केले होते परंतु मागील सरकारच्या काळामध्ये शेतकरी…

Read More

थेट विमा कंपनीच्या राज्यस्तरीय कार्यालयात शेतकऱ्यांचे बोंबाबोंब आंदोलन

पुणे -( दि.१६ ) / प्रतिनिधी – पुणे येथील माणिकचंद आयकॉन स्थित आयसीसिआय लोंबर्ड पिकविमा कंपनीच्या राज्यस्तरीय कार्यालयात शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शंकर गायकवाड यांचे नेतृत्वाखाली बोंबाबोंब आंदोलन सुरू होताच दिलेल्या घोषणांनी परिसर दणाणून गेला, लागलीच त्या ठिकाणी पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांच्या मध्यस्थीने लेखी आश्‍वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. त्यावेळी…

Read More

शेतकरी उतरले रस्त्यावर… मागण्यांची पूर्तता न झाल्यास संबंधित कार्यालयावर तीव्र आंदोलन -शंकर गायकवाड

बार्शी/प्रतिनिधी – सोलापूर जिल्ह्यातील बार्शीमध्ये, आज बार्शी-बीड रस्त्यावरील शिराळे पाटीवर शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शंकर गायकवाड यांचे नेतृत्वाखाली सकाळी दहा वाजल्यापासून सुमारे एक तास रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. मागील व चालू वर्षी कमी मिळालेला पिकविमा, व्याजासहित ऊस बिले, वीज पुरवठा खंडित करणे, बार्शी सोलापूर रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे झालेले काम, उजनीचे पाणी,…

Read More

तीन काळे कृषी कायदे मागे बार्शीत घेण्यात आली विजयी सभा

बार्शी / प्रतिनिधी- अखिल भारतीय किसान सभेच्या (AIKS )वतीने तीन काळे कृषी कायदे मागे घेतल्या निमित्ताने यशवंतराव चव्हाण सभागृह कंपाऊंडमध्ये कॉम्रेड तानाजी ठोंबरे (comred tanaji thombare )यांच्या नेतृत्वाखाली 19 नोव्हेंबर 2021 रोजी सायंकाळी 6 वाजता विजयीसभा घेण्यात आली. यावेळी शहीद भगतसिंग व क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून फटाके फोडण्यात आले. यावेळी नागरिकांना…

Read More

शेतकरी आंदोलनासमोर केंद्र सरकार नरमले , तिन्ही कृषि कायदे माघार घेण्याची घोषणा पंतप्रधान मोदींनी राष्ट्राला उद्देशून केली घोषणा ‘तीनही कृषी कायदे मागे घेणार’

उत्तर प्रदेशातील अनेक योजनांच्या पायाभरणी आणि उद्घाटनासाठी रवाना होण्यापूर्वी पंतप्रधानांनी ही घोषणा केली आहे. यावेळी पंतप्रधान म्हणाले, “माझ्या पाच दशकांच्या कार्यकाळात मी शेतकऱ्यांच्या अडचणी पाहिल्या आहेत. जेव्हा देशाने मला पंतप्रधान केले तेव्हा मी कृषी विकास किंवा शेतकऱ्यांच्या विकासाला सर्वाधिक महत्त्व दिले होते.” नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi )यांनी आज प्रकाशपर्व निमित्त देशाला…

Read More

प्रभाकर देशमुख यांनी घेतली गूळपोळीतील आंदोलनकर्त्यांची भेट

बार्शी /प्रतिंनिधी – बार्शी (BARSHI)तालुक्यातील गुळपोळी येथे जनहित शेतकरी संघटनेचे(JANHIT SHETKARI SANGHTANA) शाखाध्यक्ष गुळपोळी विविध कार्यकारी सोसायटीचे सेक्रेटरी यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बार्शी सहाय्यक निबंधक व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी या मागण्यासाठी शाखाध्यक्ष पायाने अपंग असणारे सूर्यकांत चिकणे (SURYAKANT CHIKANE )यांची गुळपोळी येथे विठ्ठलाच्या मंदिरात बेमुदत धरणे…

Read More

लखिपुर खेरी येथील शहीद शेतकरी , पत्रकार यांच्या अस्थीकलशाला बार्शीकरांनी केले अभिवादन

बार्शी / प्रतिनिधी– उत्तर प्रदेश येथील लखिपुर खेरी येथे केंद्रीय गृहमंत्र्यांच्या मुलाने शेतकरी, पत्रकाराच्या आंगावरती गाडी घालून चिरडून टाकलेल्या शहिदांना अभिवादन करणारी सभा भारतीय कम्युनिस्ट पक्ष व जनसंघटना तसेच अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने यशवंतराव चव्हाण सभागृह येथे 11 नोव्हेंबर 2021 रोजी झाली. सोलापूर जिल्ह्यामध्ये ही शहीद अस्थी कलश यात्रा आली असता रिधोरे या गावांमध्ये…

Read More

नुकसान भरपाईच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकर्‍यांचा आत्मदहनाचा प्रयत्न

कारी / प्रतिनिधी- ( आसिफ मुलाणी ) – ८० टक्के नुकसानी पोटी सोयाबीन पिक विमा द्यावा या मागणीसाठी जनहित शेतकरी संघटनेच्यावतीने आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. काल (दि१०) बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जनहित शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी व शेतकऱ्यांनी अंगावर डिझेल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. सकाळी १०वाजल्यापासूनच जनहित शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या…

Read More

मटक्याच्या आकड्यांप्रमाणे नको, कायद्याप्रमाणे नुकसान भरपाई द्या- गायकवाड

प्रतिनिधी । बार्शी– येथील शेतकऱ्यांना पिकविमा रक्कम मिळत नसल्याने, शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शंकर गायकवाड यांचे नेतृत्वाखाली घेराव आंदोलन करण्यात आले, बस स्थानका शेजारी असलेल्या आयसीआयसीआय लोंबर्ड जनरल इन्शुरन्स कंपनीच्या कार्यालयात हे आंदोलन पार पडले. यावेळी बोलतांना गायकवाड म्हणाले, राज्यातील सर्व पिक विमा कंपन्या या बड्या उद्योगपतींच्या असून त्या दरवर्षी शेतकऱ्यांचे पैसे लुटून स्वतःच्या तिजोऱ्या…

Read More

लाखीमपुर खेरी येथील शेतकरी हत्याकांडातील शहीद शेतकऱ्यांचा अस्थिकलश येणार बार्शीत

बार्शी / प्रतिनिधी -उत्तर प्रदेश मधील लखीमपुर खेरी येथे झालेल्या चार शेतकरी हत्याकांडाच्या मधील शहीद शेतकऱ्यांचा अस्थिकलश दिनांक 11 नोव्हेंबर 2021 गुरुवार रोजी बार्शी तालुक्यामध्ये येणार आहे. पुणे कोल्हापूर मार्गे निघालेला हा अस्थिकलश श्रीपतपिंपरी येथे प्रथमतः येऊन तेथे त्याला अभिवादन केले जाईल. पुढे यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये सायंकाळी सहा वाजता शहीद शेतकरी अस्थिकलशाला अभिवादन करणारी सभा…

Read More