Headlines

“शिवसेना आमचा नैसर्गिक मित्र नाही,” महाविकास आघाडीवर बोलताना नाना पटोलेंचे मोठे विधान, म्हणाले “आम्हाला संभ्रम…” | nana patole comment on maha vikas aghadi said shiv sena is not our natural friend

[ad_1] मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखील शिवसेना पक्षात बंडखोरी झाल्यानंतर राज्यात काही दिवसांनी सत्तांतर झाले. या सत्तांतरानंतर राज्यातील राजकीय समिकरणं बदलली आहेत. सध्या शिंदे गट-भाजपा एकत्र आहेत. तर विरोधी बाकावर असलेले ठाकरे गट -राष्ट्रवादी-काँग्रेस हे पक्ष अजूनही महाविकास आघाडीच्या रुपात एकत्र आहेत. असे असले तरी आगमी महापालिका, विधानसभा तसेच लोकसभा निवडणुकीमध्ये हे तिन्ही पक्ष एकत्र…

Read More

Demanding to declare wet drought in the state MP Supriya Sule criticized the Shinde Fadnavis government msr 87

[ad_1] अतिवृष्टीमुळे आणि परतीच्या पावसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून, राज्यातील शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. राज्य सरकारने दिवाळीपूर्वी ओला दुष्काळ जाहीर करून मदत खात्यात जमा करावी अशी मागणी विरोधकांकडून केली जात होती. मात्र राज्य सरकारने ओला दुष्काळाबाबत अद्याप निर्णय घेतला नाही. यामुळे विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून ही मागणी लावून धरली जात आहे आणि राज्य सरकारवर टीकाही…

Read More

Eknath Khadse reacted to the controversy between Eknath Shinde and Uddhav Thackeray msr 87

[ad_1] शिवसेनेत फूट पडून एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे असे दोन गट निर्माण झाले. त्यानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकारही कोसळले आणि शिंदे-फडणवीस सरकार अस्तित्वात आले. दुसरीकडे शिंदे आणि ठाकरे गटातील वाद टोकाला गेला, पक्षाचे नाव, चिन्ह यावरून जोरदार रस्सीखेच सुरू झाली. प्रकरण न्यायालायत गेले आणि आता अंधेरी पूर्व निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही गटांना शिवसेनेचे मूळ धनुष्यबाण…

Read More

‘बाळासाहेबांची शिवसेना’नाव मिळाल्यावरून थोरातांनी शिंदे गटाला मारला टोमणा, म्हणाले…

[ad_1] एकनाथ शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना असं नाव मिळालेलं आहे. तर विरोधकांकडून नेमके कोणते बाळासाहेब असा प्रश्न करून डिवचलं गेलं आहे. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी देखील शिंदे गटाला यावरून टोला लगावला आहे. माझं नाव वापरलं तर रॉयल्टी द्यावी लागेल, असं मिश्किलपणे बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत. “बाळासाहेब थोरांतांची म्हटलं तर मला त्यांच्याकडून फोटो लावला तर…

Read More

पालघर साधू हत्या प्रकरणावरील राज्याच्या निर्णयानंतर राम कदमांची महाविकास आघाडीवर टीका, म्हणाले “आमच्या हिंदुत्वाचा एवढा…” | ram kadam comment on palghar mob lynching case transferred to cbi criticises maha vikas aghadi

[ad_1] पालघर साधू हत्याकांड प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याची महाराष्ट्र सरकारने तयारी दर्शवली आहे. तसे शपथपत्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात सादर केले आहे. सरकारच्या या भूमिकेनंतर आता लवकरच साधू हत्याकांड प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग केला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्य सरकारच्या या भूमिकेच्या पार्श्वभूमीवर भाजपाने महाविकास आघाडीच्या घटक पक्षांना लक्ष्य केले आहे. भाजपाचे नेते राम…

Read More

This is not the laughing fair of Maharashtra you are the minister of the state Supriya Sules criticism of Chandrakant Patal rno news msr 87

[ad_1] राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी खासगी महाविद्यालयांच्या प्राध्यपकांच्या वेतनाबाबत केलेल्या विधानावरून टीका केली आहे. शिवाय ही काय महाराष्ट्राची हास्यजत्रा नाही, तुम्ही राज्याचे मंत्री आहात. असंही सुप्रिया सुळे यांनी सांगलीत एका कार्यक्रमातील भाषणात म्हटलं. या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची देखील उपस्थिती होती. सुप्रिया सुळे म्हणाल्या…

Read More

“मी फोन कॉल करत होतो पण…” फडणवीसांनी केला आरोप; राऊत म्हणाले “हा तर हा खोटारडेपणाचा कळस”, सरकार स्थापनेवरून पुन्हा घमासान | sanjay raut and devendra fadnavis criticizes each other on mahavikas aghadi government formation

[ad_1] शनिवारी (२३ जुलै) नवी मुंबई येथे पार पडलेल्या भाजपा राज्य कार्यकारणीच्या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर खरपूस टीका केली. विधानसभा निवडणुकीच्या अगोदरच राष्ट्रवादी आणि शिवसेनेने एकत्र येण्याचे ठरले होते. त्यावेळी मी त्यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. मात्र शिवसेनेकडून प्रतिसाद आला नाही, असा दावा फडणवीस यांनी केला. फडणवीसांच्या याच दाव्यावर शिवसेना खासदार संजय रांऊत…

Read More

“…म्हणून पहिल्या दिवसापासून मनाशी खूणगाठ बांधली,” देवेंद्र फडणवीसांनी सांगितले सत्तापरिवर्तनामागचे नेमके कारण | devendra fadnavis maha vikas aghadi government fall due to corruption and opposed to development

[ad_1] राज्यात सत्तापालट झाल्यानंतर भाजपाच्या हाती पुन्हा एकदा सत्तेच्या चाव्या आल्या आहेत. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाले आहेत. तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारली आहे. याआधी मागील अडीच वर्षांमध्ये भाजपाने विरोधी पक्षाची भूमिका बजावत महाविकास आघाडीला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, विरोधी बाकावर असताना सत्तापरिवर्तन व्हावे असे का वाटत होते याबाबत देवेंद्र…

Read More

“विकासकामांना स्थगिती देऊ नये,” विरोधकांनी केली मागणी, फडणवीस म्हणतात “अर्थातच रद्द…” | devendra fadnavis said will cancel some decision taken by maha vikas aghadi government

[ad_1] राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर शिंदे-भाजपा सरकारने महाविकास आघाडी सरकारच्या अनेक निर्णयांना स्थिगिती दिली आहे. औरंगाबाद आणि उस्मानाबाद या शहरांच्या नामकरणाचा निर्णयही फेरप्रस्तावाच्या माध्यमातून पुन्हा एकदा घेण्यात आला. विद्यमान सरकारच्या या निर्णयांवर आक्षेप घेऊन आज विरोधी पक्षाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन विकासकामांना स्थगिती देऊ नये अशी मागणी केली. मात्र…

Read More

‘झाडी, डोंगार, हाटील’ने सारेच झाले इम्प्रेस पण शहाजीबापूंनी घरात पाऊल ठेवताच पत्नी म्हणाली, “काय ते बोलून राहीला डोंगार बिंगार, नीट…” | Shivsena MLA shahaji bapu patil talks about his wifes reaction on Kay Zadi Kay Dongar Kay Hatil scsg 91

[ad_1] “काय झाडी… काय डोंगार… काय हाटील… एकदम ओके” या आठ शब्दांमुळे महाराष्ट्रबरोबरच इंटरनेटच्या माध्यमातून जगभरात अल्पवाधित लोकप्रिय झालेले सोलापूर जिल्ह्यातील सांगोल्याचे शिवसेनेचे बंडखोर आमदार शहाजीबापू राजाराम भोसले-पाटील यांना या डायलॉगमुळे घरी मात्र रोषाला सामोरं जावं लागलंय. शहाजीबापू यांनीच एका मुलाखतीमध्ये यासंदर्भातील खुलासा केलाय. नक्की पाहा >> Video: “पवारांसोबत गेलो तर…”, ‘झाडी, डोंगार, हाटील’ फेम आमदाराची…

Read More