Congress state president Nana Patoles criticism of BJP msr 87

[ad_1] काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपा आणि राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर पुन्हा एकदा टीका केली आहे. ग्रामपंचायत निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर बोलताना पटोलेंनी “२०० आमदार, ३५० खासदार असे सत्तापिपासू भाजपाचे उद्दिष्ट असते. आमचे उद्दिष्ट हे जनतेचे काम आहे.” असं म्हटलं आहे. तर, “विरोधात असताना भाजपावाले महागाई विरोधात बेंबीच्या देठापासून ओरडायचे.” असं म्हणत त्यांनी महागाईवरून भाजपावर निशाणा…

Read More

सरकारने संसदेचा वेळ वाया घालवु नये – राहुल गांधी

दिल्ली – काँग्रेसचे पूर्व अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी संसद चालू न द्यायाला सरकारला जबाबदार धरले आहे. राहुल गांधी म्हणाले की संसदेमध्ये शेतकरी आंदोलन महागाई आणि पेगासस वायरस यावर चर्चा व्हायला हवी. संसदेच्या वेळेचा अपव्यय करू नये. राहुल गांधी म्हणाले की संसद लोकशाहीचा पाया आहे या चा वेळ जनतेच्या हिताच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी सरकारने…

Read More