Headlines

क्रातिसिंह नाना पाटील पुरस्काराने सन्मानित होणारे एक सच्चा कॉम्रेड डॉ.भालचंद्र कांगो

१९१७ च्या रशियन राज्यक्रांती मुळे जागततिक पातळीवर साम्यवादी तत्त्वज्ञानाचा उगम झाला.क्रांतिकारक विचारांचे अग्रणी कॉम्रेड मानवेंद्रनाथ रॉय यांनी त्या विचारांचा प्रसार सुरू केला.पुढे मार्क्सवादापासून प्रेरणा घेत कॉ.श्रीपाद अमृत डांगे ,कॉम्रेड घाटे ,कॉ.गंगाधर आधिकारी यासारख्या तरुणांनी पुढाकार घेऊन १९२५ साली भारतीय कम्युनिस्ट पक्षाची स्थापना केली व या देशात साम्यवादी चळवळीचा पाया घातला.तिथपासून भारतीय स्वातंत्र्यलढ्यात कम्युनिस्टांनी अजोड कामगिरी…

Read More