Headlines

“काँग्रेस, राष्ट्रवादीने जनतेची जाहीर माफी मागावी,” औरंगाबाद शहराच्या नामकरणावर सपा आमदार रईस शेख यांची टीका | rais shaikh criticizes eknath shinde ncp and congress over renaming of aurangabad and osmanabad city

[ad_1] शिंदे सरकारने औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहराच्या नामांतराचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतला. या निर्णयानंतर विरोधकांकडून मुख्यंमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं जात आहे. श्रेय लाटण्यासाठीच हा निर्णय पुन्हा एकदा घेण्यात आला आहे, असे विरोधकांकडून म्हटले जात आहे. दरम्यान, सपा पक्षाचे आमदार रईस शेख यांनीदेखील लोकांचा रोष लक्षात घेऊन हा निर्णय…

Read More

औरंगाबादचं संभाजीनगर होणारच! नामांतराला स्थगिती नाही; फडणवीसांनी केलं स्पष्ट | devendra fadnavis said eknath shinde and bjp government will rename aurangabad and osmanabad city

[ad_1] औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव असे नामकरण करण्याच्या महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी स्थगिती दिली आहे. या निर्णयानंतर विरोधकांकडून शिंदे सरकारवर टीका केली जात आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी तर औरंगजेब तुमचा अचानक नातेवाईक कसा झाला? असा खोचक सवाल करत शिंदे-भाजपा सरकारला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला. असे असताना उपमुख्यंत्री…

Read More

नुकसान भरपाईच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकर्‍यांचा आत्मदहनाचा प्रयत्न

कारी / प्रतिनिधी- ( आसिफ मुलाणी ) – ८० टक्के नुकसानी पोटी सोयाबीन पिक विमा द्यावा या मागणीसाठी जनहित शेतकरी संघटनेच्यावतीने आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. काल (दि१०) बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जनहित शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी व शेतकऱ्यांनी अंगावर डिझेल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. सकाळी १०वाजल्यापासूनच जनहित शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या…

Read More

प्रा. डॉ. ज्योती लक्ष्मण झिरमिरे यांना पुरस्कार जाहीर

उस्मानाबाद – सांगवी (कामेगाव ) येथील कृषिकन्या व सध्या शासकीय पदवयुतर पदवी कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय चाकूर जिल्हा लातूर येथे कार्यरत असणाऱ्या प्रा. डॉ. ज्योती लक्ष्मण झिरमिरे (वय २९ वर्ष ) यांना टाटा केमिकल्स सोसायटी ऑफ रूरल डेव्हलपमेंट आणि कस्तुरी आयोजित राष्ट्रीय पातळीवरील “कृषी नारी सम्मान-२०२१” पुरस्कार जाहीर झाला. या पुरस्कारासाठी देशातील ९ राज्यामधून नामांकने…

Read More

पीकनुकसानीच्या पंचनाम्यासाठी आला , शेतकऱ्यांकडून पैसे घेऊन गेला

कारी – उसमानाबाद जिल्ह्यातील कारी गावात धक्कादायक प्रकार घडला आहे. पिकाचे नुकसान झाल्यास विमा उतरवेलेला असेल तर पीक विमा कंपनीला पीक नुकसानाची पूर्व कल्पना ७२ तासाच्या आत द्यावी ,असा कंपनीचा नियम आहे. ही माहिती online किंवा offline पद्धतीने विमा कंपनीला देता येते. त्या नुसार कारी गावातील शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची माहिती विमा कंपनीला दिली. उस्मानाबाद जिल्ह्यासाठी…

Read More

शेतकर्‍यांसाठी मागर्दशक ठरतेय – शेतकरी मित्र केंद्र

फोन व प्रत्यक्ष भेटीद्वारे शेतकर्‍यांना केले जाते मार्गदर्शन , शिवार फाउंडेशन आणि  व्यंकटेश  महाजन वरिष्ठ महाविद्यालयाचा संयुक्त उपक्रम ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना या केंद्रामार्फत सल्ला व मार्गदर्शन केले जाते.याचा फायदा या शेतकऱ्यांना होत आहे.महाविद्यालयात येणारा विद्यार्थी हा ग्रामीण भागातून येत असल्यामुळे त्याला या शेतकरी मित्र केंद्राचा फायदा होत आहे. शेतकऱ्यांच्या अडी –अडचणी सोडविण्यासाठी या केंद्राची मदत…

Read More