आंदोलनातील गुन्हे माघारी घेण्यासाठी शेतकरी संघटनेचे आंदोलन
बार्शी /प्रतिनिधी – दि.१२ जानेवारी, सन २०१४ रोजी साखर कारखान्यांच्या विरोधात बार्शी तालुक्यातील खांडवी गावांमध्ये टेंभुर्णी-लातूर राज्यमार्गावर शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शंकर गायकवाड यांचे नेतृत्वाखाली रस्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी तत्कालीन वैराग पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी “चोर सोडून संन्याशाला फाशी” असा प्रकार करत आंदोलनातील शेतकऱ्यांवरच गुन्हे नोंद केले होते परंतु मागील सरकारच्या काळामध्ये शेतकरी…