Headlines

प्रत्येक गावात वृक्ष लागवडीचे शतक करुन गाव देवराई करा- सिनेअभिनेते सयाजी शिंदे

सरपंच परिषदेच्या माध्यमातून राज्यात इतिहास घडेल- सयाजी शिंदे पुणे -जांभुळ,चिंच,आवळा अशी 500 झाडे लावून पाच वर्ष जपली तर ते गाव आर्थिक दृष्ट्या सक्षम होतील. या भुमीवर वाईट झाड जन्माला येत नाही ते कशासाठी व कुणासाठी तरी उपयोगी पडतात फक्त गावात झाडे लाऊन ती जपा असे आवहान सह्याद्री देवराईचे संस्थापक सिनेअभिनेते सयाजी शिंदे यांनी केले. सरपंच…

Read More