Headlines

सरकारने संसदेचा वेळ वाया घालवु नये – राहुल गांधी

दिल्ली – काँग्रेसचे पूर्व अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी संसद चालू न द्यायाला सरकारला जबाबदार धरले आहे. राहुल गांधी म्हणाले की संसदेमध्ये शेतकरी आंदोलन महागाई आणि पेगासस वायरस यावर चर्चा व्हायला हवी. संसदेच्या वेळेचा अपव्यय करू नये.

राहुल गांधी म्हणाले की संसद लोकशाहीचा पाया आहे या चा वेळ जनतेच्या हिताच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी सरकारने दिला पाहिजे.

राहुल गांधी यांनी क्रिकेट करत म्हटले आहे की जनतेचा आवाज बोलून खासदारांनी राष्ट्राच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या मुद्द्यांवर चर्चा केली पाहिजे हा आपल्या लोकशाहीचा पाया आहे मोदी सरकार विरोधी पक्षांना हे काम करू देत नाही. संसदेचा वेळ वाया घालवू नका. महागाई , शेतकरी आणि पेगासस याच्यावर बोला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *