Headlines

वट सावित्री की विवेक सावित्री ?

आज वटपौर्णिमेच्या निमित्ताने अनेक तथाकथित सावित्री वडाच्या दिशेने जातील,सुताचा धागा हाती घेत वडाला फेर्‍या मारतील आणि जन्मोजन्मी सात जन्मी हाच नवरा मिळावा असं म्हणत आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी कामना करतील. दुसऱ्या बाजूला या कर्मकांडाला शास्त्रीय आधार देण्याचा तकलादू प्रयत्न होईल. वड किती ऑक्सिजन सोडतो वगैरे वगैरे म्हणत या कर्मकांडाचं उदात्तीकरण करण्यात येईल. वर्षानुवर्षे सुरू असलेल्या या…

Read More

लोकराज्य डिसेंबर २०२१ – जानेवारी २०२२ – महासंवाद

लोकराज्य डिसेंबर २०२१ – जानेवारी २०२२ भाग १ Please wait while flipbook is loading. For more related info, FAQs and issues please refer to DearFlip WordPress Flipbook Plugin Help documentation. window.option_df_56283 = {“outline”:[],”forceFit”:”true”,”autoEnableOutline”:”false”,”autoEnableThumbnail”:”false”,”overwritePDFOutline”:”false”,”direction”:”1″,”pageSize”:”0″,”source”:”https://mahasamvad.in/wp-content/uploads/2021/12/1.pdf”,”wpOptions”:”true”}; if(window.DFLIP && window.DFLIP.parseBooks){window.DFLIP.parseBooks();} लोकराज्य डिसेंबर २०२१ – जानेवारी २०२२ भाग २ Please wait while flipbook is loading. For more related info,…

Read More

‘लोकराज्य’चा डिसेंबर-जानेवारीचा अंक प्रकाशित

मुंबई, दि. 31 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रकाशित करण्यात येत असलेल्या लोकराज्य या मासिकाच्या डिसेंबर 2021 – जानेवारी 2022 चा ‘आपला महाराष्ट्र आपले सरकार- दोन वर्ष जनसेवेची महाविकास आघाडीची’ या जोड अंकाचे प्रकाशन नुकतेच झाले. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक दीपक कपूर हे अंकाचे मुख्य संपादक आहेत. मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे…

Read More

माणुसकीच्या शोधात …अतिशने जाणली मनोरुग्णांच्या मन की बात

माणसांच्या शोधात… सोलापूरच्या एस.टी.स्टँडपासून ते चार पुतळ्याच्या रस्त्यांनी जाताना मळकट कपडे,वाढलेले दाढी केस, खांद्यावर मळकटलेली चादर घेऊन दररोज हताश होऊन चालताना मला तो दिसत होता…! त्यावेळेला माझ्याकडे त्याला बघण्याशिवाय अन् लक्ष ठेवण्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता ! दिड एक महिन्याच्या कालावधीनंतर तुटुक मुटूक वरवरचे बोलणें झालेले.सुरवातीला विद्रुप अवस्थेत असणाऱ्या त्यांच्या कंबरेखालच्या अंगावरच्या कपड्यातून लघवी/संडासाची उग्र…

Read More

Barshi -विद्यार्थ्यांनी गिरविले कायद्याचे धडे

बार्शी/प्रतींनिधी – राजर्षी शाहू विधी महाविद्यालय व तालुका विधी समिती बार्शी यांच्या संयुक्त विद्यमाने आझादी का अमृत महोत्सव निमित्ताने बार्शी टेक्निकल हायस्कूल मध्ये शुक्रवारी कायदेविषयक जनजागृती शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामध्ये बाल अधिकार, मुलभूत हक्क व कर्तव्ये, महिलांच्या सुरक्षेसाठी सुविधा व हक्क या विषयावर राजर्षी शाहू विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी केदार पाटील ,स्नेहा निंबाळकर…

Read More

क्षेत्रसभांच्या माध्यमातून लोकशाही पोहचणार अंतिम नागरिकांपर्यंत – वर्षा विद्या विलास,सद्भावना संघ

१९४७ ला भारत देश स्वातंत्र्य झाल्यावर भारतीय संविधानाने संसदीय लोकशाही द्वारा एक व्यक्ति एक मत एक मूल्य या तत्तवावर राजकीय समता निर्माण करून दिली.निवडणुकांद्वारे मताचा अधिकार वापरून लोकांनी आपला प्रतिनिधी निवडून देऊन कल्याणकारी राज्याची निर्मिती बरोबर शासन व्यवस्था सोबत आली. लोकशाही म्हणजे लोकांनी फक्त मत देणे असे अभिप्रेत नसून यामध्ये लोकसहभाग कसा वाढेल ? पारदर्शक…

Read More

एक सच्चा साथी कॉम्रेड भगतसिंगला परिवर्तनाच्या वाटसरुणी लिहलेले पत्र

प्रिय साथी भगतसिंग यास…. जन्मदिनाच्या खुप खुप शुभेच्छा मित्रा तुला. आज तू ११४ वर्षांचा झालास. “व्यक्तींना मारून त्यांचे विचार संपवता येत नाहीत.” हे तुझ वाक्य तुझ्या बाबतीत अगदी खर ठरत.आज तू जिवंत नाहीस तरीही तुझ्या विचारांतून आणि तुझ्या लिखाणातून तू नेहमी आमच्या सोबत आमचा साथी ,कॉम्रेड, आमचा दोस्त म्हणून उभा आहेस. तुझ्या विचारांना जाणून…

Read More

27 सप्टेंबर 2021 रोजीचा शेतकरी वर्गाचा देशव्यापी संप का आहे ?

मोदी सरकारने भांडवली शोषणकारी व्यवस्थेला पोसण्याचा भाग म्हणून कोरोना लॉक डाउन काळात तीन शेतकरी विरोधी कृषी कायदे संमत केले. या तीनकृषी कायद्यांची नावे शेतीमाल उत्पादन व व्यापार सुविधा कायदा 2020 , शेतीमाल हमीभाव नियंत्रण किंवा किसान सशक्तीकरण व सुरक्षा कायदा 2020 व जिवनावश्‍यक वस्तु दुरूस्ती कायदा 2020 अशी आहेत. या कायद्यांची नावे जरी शेतकर्‍यांना व्यापार…

Read More

शिक्षक म्हणजे – कोरी पाटी असणाऱ्या बालकांना कृतीशील बनवून त्यांचं जीवन फुलवणारा गुरु

समाज घडविण्याचे सामर्थ्य ज्या शिक्षकांच्या जवळ आहे तो शिक्षक कसा असावा याची चतुसूत्री विनोबा भावे यांनी एके ठिकाणी सांगितली आहे. ते म्हणतात विद्यार्थी शिक्षक परायण असावा ,शिक्षक विद्यार्थी परायण असावा,दोघेही ज्ञान परायण असावेत.आणि ज्ञान हे सेवा परायण असावे हे लक्षात घेऊन जीवनाची पुढील वाटचाल करता करता शैक्षणिक क्षेत्रामध्ये येऊ घातलेली चिंताजनक अरिष्ट दूर करण्यासाठी…

Read More

क्रातिसिंह नाना पाटील पुरस्काराने सन्मानित होणारे एक सच्चा कॉम्रेड डॉ.भालचंद्र कांगो

१९१७ च्या रशियन राज्यक्रांती मुळे जागततिक पातळीवर साम्यवादी तत्त्वज्ञानाचा उगम झाला.क्रांतिकारक विचारांचे अग्रणी कॉम्रेड मानवेंद्रनाथ रॉय यांनी त्या विचारांचा प्रसार सुरू केला.पुढे मार्क्सवादापासून प्रेरणा घेत कॉ.श्रीपाद अमृत डांगे ,कॉम्रेड घाटे ,कॉ.गंगाधर आधिकारी यासारख्या तरुणांनी पुढाकार घेऊन १९२५ साली भारतीय कम्युनिस्ट पक्षाची स्थापना केली व या देशात साम्यवादी चळवळीचा पाया घातला.तिथपासून भारतीय स्वातंत्र्यलढ्यात कम्युनिस्टांनी अजोड कामगिरी…

Read More