Headlines

मातोश्री ग्रामसमृद्धी शेत/पाणंद रस्ते योजना

शेतीमधील कमी होणारी मनुष्यबळाची उपलब्धता लक्षात घेता शेतीची कामे करताना यंत्रांचा उपयोग वाढला आहे. यांत्रिकीकरणामुळे शेतीमध्ये पेरणी, आंतरमशागत, कापणी, मळणी व इतर कामे करण्यासाठी, यंत्रसामुग्री शेतापर्यंत नेण्यासाठी आणि शेतीमाल बाजारात पोहचविण्याकरीता बारमाही शेतरस्त्यांची आवश्यकता असते. असे रस्ते तयार करून शेतकऱ्यांना सुविधा देण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून ‘मातोश्री ग्रामसमृद्धी शेत/पाणंद रस्ते योजना’…

Read More

एसबीआय डेबिट कार्ड पिन कसा तयार करायचा ? जाणून घ्या

इंटरनेट बँकिंग आणि कार्ड पेमेंट आमच्यासाठी बँकिंग आणि पेमेंट इत्यादी सर्व काही अगदी सोपे झाले आहे. या सर्व पद्धती आपल्या नित्य जीवनात समाविष्ट झाल्या आहेत, परंतु कधीकधी काही साध्या गोष्टी असतात, ज्याचा मार्ग आपल्याला माहित नसतो.एटीएम पिन तयार करणे ही एक सामान्य गोष्ट आहे, ज्याबद्दल प्रत्येक नवीन कार्डधारक निश्चितपणे एकदा गोंधळून जातो. आघाडीची सरकारी बँक…

Read More

शालेय अभ्यासक्रमात कृषि विषयाचा होणार समावेश; शिक्षण व कृषि विभाग संयुक्तपणे अभ्यासक्रम तयार करणार

मुंबई, दि. २५ – कृषि या विषयाचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद आणि महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषद यांनी संयुक्तपणे अभ्यासक्रम तयार करावा असा निर्णय आज शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड आणि कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. कृषि विषयाचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करण्याच्या विषयावर आज शिक्षणमंत्री…

Read More

जाणून घ्या सगळी माहिती, ई-रुपी या नव्या डिजिटल पेमेंट साधनाविषयी

(पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2 ऑगस्ट रोजी डिजिटल पेमेंट सुविधा- ई-रुपी चे उद्घाटन केले. हे एक रोखरहित, स्पर्शरहित डिजिटल पेमेंटचे साधन आहे. थेट लाभ हस्तांतरणात ई-रुपी पावती महत्वाची भूमिका बजावेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले. डीबीटी द्वारे होणारे व्यवहार यामुळे अधिक प्रभावी होतील आणि त्यातून डिजिटल व्यवस्थेला एक नवा आयाम मिळेल, असा विश्वास त्यांनी…

Read More

जि.प.प्राथमिक शाळा सिन्नुरचा वतीने नवानिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार…

अक्कलकोट – जयकुमार सोनकांबळे अक्कलकोट तालुक्यातील सिन्नुर येथे जि.प.प्राथमिक शाळा  सिन्नुर कडून नवानिर्वाचित ग्रामपंचायत सदस्याचे सत्कार समारंभाचे आयोजन केले होते.सुरूवातीला क्रांतिज्योती साविञीबाई फुले यांचा प्रतिमा पुजन करूण कार्यक्रमास सुरूवात करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक अंबाराय उजणी सर यांनी केले.त्यांनी आपल्या मनोगतात म्हटले की आपला शाळा हा तालुक्यात अव्वाल क्रमांकाने आलेला असुन अनेक बक्षीसे पटकावलेले आहेत.शाळा…

Read More

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना मानद डी.लिट पदवी प्रदान

  मुंबई : सार्वजनिक जीवनात गेली ६० वर्षे केलेल्या समाजसेवेबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना आज एका विशेष दीक्षांत समारोहात डी.लिट ही मानद पदवी प्रदान करण्यात आली.   राजस्थानच्या झुनुझुनु येथील श्री जगदीश प्रसाद झाबरमल टिब्रेवाला विद्यापीठातर्फे राज्यपालांना राजभवन येथे ही मानद पदवी समारंभपूर्वक देण्यात आली. डी. लिट. ही सन्माननीय पदवी घेण्याची आपली योग्यता नाही असे…

Read More

वंजारी सेवा संघाच्या वतीने ओबीसी भटक्या-विमुक्ताच्या हक्कासाठी निवेदन

प्रतीनिधी /बालाजी सोसे- महाज्योती बचाव कृती समितीच्या वतीने आज 6 ऑक्टोंबर 2020 रोजी संपूर्ण महाराष्ट्र व जिल्हाधिकारी कार्यालय येथे आंदोलन होत आहे. “वंजारी सेवा संघ महाराष्ट्र “म्हणून आपण त्यांना पाठिंबा दर्शवला आहे. कारण हा विषय सर्व भटक्या विमुक्त यांच्यासाठी जिव्हाळ्याचा आहे .यासाठी आज महाराष्ट्रभर जिल्हाधिकारी, तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे. आज वंजारी सेवा संघ…

Read More

पंढरपूरमधील संस्थात्मक विलगीकरण केलेल्या नागरिकांची संख्या 300 च्या घरात

पंढरपूरमधील संस्थात्मक विलगीकरण केलेल्या नागरिकांची संख्या 300 च्या घरात… विलगीकरणासाठी पंढरपूरचे चार विभाग करा– न.पा. बांधकाम सभापती विक्रम शिरसट यांची सुचना                                            पंढरपूर /नामदेव लकडे – पंढरपूर शहराच्या विविध भागात सध्या कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या…

Read More

सोन्याची अंडी देणाऱ्या रेल्वेचे खाजगीकरण हाणून पाडा ! -कॉ. नरसय्या आडम (मास्तर)

रेल्वेच्या खाजगीकरण विरोधाच्या आंदोलनात सिटू च्या १३८ कार्यकर्ते ताब्यात.  सोलापूर :- भारत सरकारने १०९ रेल्वेमार्गावर १५१  खाजगी रेल्वे गाड्या चालवण्यासाठी देशी-विदेशी खाजगी कंपन्यांना निमंत्रित केले आहे. यापूर्वीच सरकारने रेल्वे इंजिन व बोगीचे उत्पादन, इलेक्ट्रिकल आणि सिग्नल चे काम व मालवाहतूक मार्ग यामध्ये १०० टक्के परकीय गुंतवणुकीला मुभा दिली आहे. व आता क व ड गटाच्या…

Read More

शासनाने विद्यार्थ्यांच्या आरोग्य आणि भवितव्याचा विचार करूनच अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय – उदय सामंत

राज्य समितीच्या शिफारशी आणि कुलगुरूंच्या सूचना केंद्रबिंदू मानूनच पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेण्याचा निर्णयमुंबई, दि. ९ : राज्यातील १३ अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरू आणि राज्य समितीच्या शिफारशींना केंद्रबिंदू मानूनच पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. श्री.सामंत म्हणाले,…

Read More